शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
5
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
6
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
7
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
8
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
9
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
10
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
11
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
12
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
14
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
15
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
16
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
17
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
18
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
19
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
20
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...

गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 00:11 IST

अनुलोम अनुगामी लोकराज्य अभियान व ग्रामपंचायत दसोडा यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र सरकारच्या गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या महत्त्वाकांक्षी योजनेंतर्गत कोरा परिसरात साखरा, पिपरी व दसोडा या गावांत ही योजना राबविण्यात येत आहे.

ठळक मुद्देशैेलेश नवाल : गावकऱ्यांनी गाळ शेतात न्यावा

लोकमत न्यूज नेटवर्ककोरा : अनुलोम अनुगामी लोकराज्य अभियान व ग्रामपंचायत दसोडा यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र सरकारच्या गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या महत्त्वाकांक्षी योजनेंतर्गत कोरा परिसरात साखरा, पिपरी व दसोडा या गावांत ही योजना राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटनाकरिता स्वत: जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी उपस्थिती दर्शविली.कार्यक्रमाला सरपंच कवडु मांडवकर, तहसीलदार दीपक कारंडे, लघुसिंचन उपविभागीय अभियता घसे, अनुलोम उपविभागीय जनसेवक अश्विन सव्वालाखे, अनुलोम भाग जनसेवक हिंगणघाट प्रवीण पोहाणे, श्रीकांत कुबडे, दासु साबळे, शिलवंत गोवारकर, विलास लोहकरे, ग्रामसेवक कांबळे, स्थानमित्र, मंडळ अधिकारी, ग्रामपंचायत पदाधिकारी, कर्मचारी, तलाठी व मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते.गाळमुक्त गावातील तलाव असल्यामुळे पाण्याची समस्या मोठ्या प्रमाात दूर होईल व गाळयुक्त शिवारामुळे उत्पन्न भरभराटीस येईल. या उपक्रमातून या कार्यातून गावाचा विकासच होईल. यात काहीही शंका नाही. गावातील सरपंच व गावकºयांने या उपक्रमात सहभागी झाल्याबद्दन नवाल यांनी आभार मानले.धरणातील गाळ शेतात टाकण्याचे आवाहनया योजनेत धरणातील गाळ उपसल्याने पाणी साठवण क्षमता वाढणार आहे. शिवाय शेतातून, नाल्यातून वाहत आलेला गाळ धरणाच्या बाहेर येणार आहे. तो शेतात टाकल्यास शेताची सुपिकता वाढण्याची शक्यता आहे. यामुळे धरणातून काढण्यात येत असलेला गाळ शेतकºयांनी शेतात टाकण्याचे आवाहन जिल्हाधिकाºयांनी यावेळी केले.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई