शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
2
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
3
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
4
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
5
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
6
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
7
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
8
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
9
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
10
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
11
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
12
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
13
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
14
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
15
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
16
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
17
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
18
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
19
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
20
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
Daily Top 2Weekly Top 5

नो ड्यूसाठी शेतकर्‍यांना नाहक त्रास

By admin | Updated: May 31, 2014 00:08 IST

सध्या खरीप हंगामाची शेतकर्‍यांची लगबग सुरू आहे. शेतात पिकाच्या तयारीसाठी बी-बियाणे खरेदी करण्यासाठी कर्जाची गरज असल्याने शेतकरी बँकेचे उंबरठे झीजवत आहे. परंतु तेथे नोड्यूसाठी त्यांना

वायगाव (नि.) : सध्या खरीप हंगामाची शेतकर्‍यांची लगबग सुरू आहे. शेतात पिकाच्या तयारीसाठी बी-बियाणे खरेदी करण्यासाठी कर्जाची गरज असल्याने शेतकरी बँकेचे उंबरठे झीजवत आहे. परंतु तेथे नोड्यूसाठी त्यांना सतावले जात असल्याने वायगाव(नि.) येथील शेतकरी संतापले आहे. गेल्या वर्षापासून निसर्गाचा कोप असल्याने हातचे पीक वाया जात आहे. त्यातच या वर्षी खरीप हंगामात अतवृष्टी झाली तर रब्बी पिकाचे पीक घरी आणण्याच्या वेळेवरच गारपीट व वादळाने तडाखा दिला. त्यात तोंडाचा घास शेतकर्‍यांचा निसर्गाने हिरावून घेतला. आता खरीप हंगामाच्या बी-बियाणे व खतासाठी बँकेच्या कर्जाच्या आशेवर शेतकरी असताना नोड्यूसाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेने शेतकर्‍यांना नोड्यू साठी गेल्यावर आल्या पावली परत पाठवण्याचा धंदा लावल्याचे चित्र दिसत आहे.   शेतकर्‍यांना नोड्यू न दिल्याने शेतकर्‍यांना वनवन भटकावे लागत आहे. शेतकर्‍यांनी नोड्यूसाठी आल्या पावली परत पाठवल्याने शासकीय बँक नोड्यू न आणल्यास कर्ज देण्यास तयार नसल्याने शेतकरी संभ्रमात आले आहे. यात वायगाव येथील सरपंच गणेश वांदाडे, ग्रा. पं. सदस्य सुनील तळवेकर, यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अधिकार्‍यांना धारेवर धरून कार्याची जाणीव करून दिली. त्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे वरिष्ठ अधिकारी बेलखेडे यांना फोन करून या शेतकर्‍यांच्या अडचणीची जाणीव करून दिली. त्यात बेलखेडे यांनी वायगाव (नि.) शाखा व कानगाव शाखेच्या अधिकार्‍यांना कर्ज नसलेल्या शेतकर्‍यांना नोड्यू देण्याचे आदेश दिले व असे पुन्हा होणार नसल्याचे त्यांनी आश्‍वासन दिले आहे.(वार्ताहर)