शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

गोड बोलल्यास ‘हेल्दी’ वातावरणाची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 22:06 IST

चांगले आणि गोड बोलणे ही सध्याच्या धकाधकीच्या जीवनातील एक चांगली सवय आहे. या सवयीची अनेक फायदे असून गोड बोलल्यामुळे आपल्या कार्यक्षेत्रात व कुटुंबात ‘हेल्दी’ वातावरणाची निर्मिती होते.

ठळक मुद्देमनोहर चव्हाण यांचा सल्ला

चांगले आणि गोड बोलणे ही सध्याच्या धकाधकीच्या जीवनातील एक चांगली सवय आहे. या सवयीची अनेक फायदे असून गोड बोलल्यामुळे आपल्या कार्यक्षेत्रात व कुटुंबात ‘हेल्दी’ वातावरणाची निर्मिती होते. त्यामुळे प्रत्येकाने नेहमी गोड आणि चांगले बोलले पाहिजे, असे तहसीलदार मनोहर चव्हाण यांनी सांगितले. दिवसभऱ्यात जी लोक आपल्याला भेटतात त्यांच्याशी आपण सहानुभूतीपूर्वक आणि गोड बोलले तर तक्रारकर्त्यांची समस्या अधिकाºयाला सहज जाणता येते. शिवाय ती झटपट निकाली काढण्यास मदतही होते. गोड बोलल्यामुळे अनेकांच्या समस्या आपल्याला सहज सोडविण्याची सकारात्मक उर्जा प्राप्त होते. शिवाय ताण-तणावही निर्माण होत नाहीत. संत व महापुरुषांनी प्रेमाने सर्वांना आपलेसे करता येते असे सांगितले आहे. ते सध्याच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाने आत्मसात केले पाहिजे. शिवाय ते तणावमुक्त जीवन जगण्यासाठी महत्त्वाचेही आहे. तसा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञही देतात. गोड व पे्रमाने इतरांशी बोलल्यास ज्या ठिकाणी आपण काम करतो तेथे हेल्दी वातावरणाची निर्मिती होते. शिवाय गोड बोलल्याचा सर्वाधिक फायदा मानवी समाजालाच होत असल्याचे यावेळी तहसीलदार मनोहर चव्हाण यांनी स्पष्ट केले.सध्याच्या धकाधकीच्या जीवनात माणूस हा माणसापासून दूर जात आहे. पैसा, संपत्तीच्या मोहात मनुष्य काही प्रमाणात सामाजिक बांधिलकी विसरत असल्याचे दिसून येते. या विदारक परिस्थिती मात करण्यासाठी लोकमतचा हा उपक्रम फायद्याचा ठरणारा आहे. गोड बोलून अनेकांची आपलेसे करता येत असल्याने तसा प्रयत्न प्रत्येकाने करावा, असे चव्हाण म्हणाले.