शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

नाचणगावचे ऐतिहासिक शिवमंदिर श्रद्धास्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 00:13 IST

सर्वात जास्त लोकसंख्या असलेली परिसरातील ग्रा.पं. अशी या गावाची ओळख. पुलगाव नगर परिषदेची हद्द या गावाला लागून असून गावातील प्राचीन हेमाडपंथी शिव मंदिर हे परिसरातील नागरिकांसह जिल्ह्याबाहेरील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. येथे शिवरात्रीला व श्रावण महिन्यात भाविक दर्शनासाठी एकच गर्दी करतात.

ठळक मुद्देदर्शनासाठी असते गर्दी : बाहेर जिल्ह्यातील भाविकही टेकवितात माथा

श्याम चिचाटे ।आॅनलाईन लोकमतनाचणगाव : सर्वात जास्त लोकसंख्या असलेली परिसरातील ग्रा.पं. अशी या गावाची ओळख. पुलगाव नगर परिषदेची हद्द या गावाला लागून असून गावातील प्राचीन हेमाडपंथी शिव मंदिर हे परिसरातील नागरिकांसह जिल्ह्याबाहेरील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. येथे शिवरात्रीला व श्रावण महिन्यात भाविक दर्शनासाठी एकच गर्दी करतात.श्री सिद्धेश्वर या नावाने प्रसिद्ध असलेल्या सदर मंदिरात महाशिवरात्रीला हजारो भाविक दर्शनासाठी येणार असून महाशिवरात्रीनिमित्ताने येथे शिवभक्तांचा मळाच फुलणार आहे. हे मंदिर भोसले कालीन असल्याचे सांगण्यात येते. नागपूर येथून भोसल्यांचे येणे-जाणे वर्धा मार्गाने नाचणगावात असायचे. संपूर्ण सैन्यासह त्यावेळी येथे त्यांचा मुक्काम असायचा. त्याची साक्ष येथील पुरातन वास्तू व अवशेष देतात. श्री सिद्धेश्वराच्या नावाने ओळखल्या जाणाºया मंदिराची ख्याती मोठी आहे. पुलगाव शहरात वर्धा नदीवर पुरातन शिवमंदिर असले तरी अनेक भाविक दर्शनाकरिता सिद्धेश्वर मंदिरात आल्याशिवाय राहत नाहीत. येथील आख्यायिका भाविकांना पिंडीच्या दर्शनासाठी खेचून आणते.महाशिवरात्रीनिमित्त या मंदिरात संगीतमय भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताह, ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ, प्रवचन, भजन आदी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यंदाही ४ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या उत्सवाची सांगता श्री सिद्धेश्वराची पालखी आणि रथ मिरवणूक तथा महाप्रसादाने १६ फेब्रुवारी रोजी होणार आहे. पालखी व रथ मिरवणूक पाहण्यासाठी हजारो भाविकांचा जनसमूदाय येथे हजेरी लावणार आहे.कार्यक्रम यशस्वीतेकरिता विविध मंडळातील सदस्य मदत करीत असून अनेक भाविकही सहकार्य करीत आहे.पाण्याच्या खोलीचा शोध अयशस्वीशिवलिंगाच्या चारही बाजूने असणाऱ्या पाण्याच्या खोलीचा शोध घेण्याचा अनेकदा प्रयत्न करण्यात आला; पण तो एकदाही यशस्वी झाला नसल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येते. हे पाणी बाराही महिने असते. गावात संकट आले तरच पाणी कमी होते, असेही भाविक सांगतात. गावातील नदी, नाले कोरडे पडले तरी शिवलिंगातील पाणी आटत नाही, हे नवलच म्हणावे लागेल.