शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

दुसऱ्याला मदत करणे, हाच संस्काराचा मानबिंदू

By admin | Updated: October 12, 2015 02:22 IST

मानवी जीवन नश्वर असणे, ही त्याची प्राकृतिक अवस्था आहे. यामुळे जीवनाची प्रकृती, विकृती व संस्कृती समजून घेण्यासह निष्ठेने काम करणे ...

वेदप्रकाश मिश्रा : ‘जीवनाची सार्थकता’ विषयावर व्याख्यानदेवळी : मानवी जीवन नश्वर असणे, ही त्याची प्राकृतिक अवस्था आहे. यामुळे जीवनाची प्रकृती, विकृती व संस्कृती समजून घेण्यासह निष्ठेने काम करणे आदर्श व्यक्तिंच्या पावलांवर मार्गक्रमण करणे तसेच इतरांप्रती समर्पणाचा भाव असणे हिच जीवनाची सार्थकता आहे, असे विचार कृषी इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सचे कराडचे कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी व्यक्त केले. ते पुढे म्हणाले की, हिच संवेदनशिलता चिंतन व समानुभूती आहे. एकाग्रता, स्वार्थ, आत्मचिंतन हे सर्वांजवळ असते; पण सफलता व सिद्धता हे जीवनाच्या सार्थकतेचे कारण बनू शकत नाही, हेच वास्तव आहे. प्रतिष्ठा पणाला लावून निष्ठा जोपासणे हे प्रामाणिकतेचे कारण ठरले आहे; पण खोट्या प्रतिष्ठेसाठी समाजातील ढोंगी लोकांनी समाजसेवेचे सोंग उभे केले आहे. दोन हे कल्याणाचे प्रतिक असल्याने यात निष्ठा, संकल्प व उदात्तता असली पाहिजे. दाता बनण्यासाठी दान दिले जात आहे तर असे दानी व्यक्ती समाजातील ढोंगी व पापी असल्याचे उघड झाले. सामाजिक अनुबंधनासाठी राम बनणे गरजेचे आहे. केवळ अयोध्येपुरता रामाला मर्यादित न ठेवण्यामागे कैकयीची दूरदृष्टी समजून घेतली पाहिजे. सन्याश्याच्या पेहरावात जंगलातील काटेरी मार्गावर सीता व लक्ष्मणाच्या समोर अनवानी चालणे ही रामाची सार्थकता आहे. मुल्यांच्या आधारावर मार्गक्रमण करणे हेच जीवन आहे. इतरांसाठी जगणे हिच मानवी जीवनाची फलश्रूती आहे. अतुलनीयतेपेक्षा अनुकरणीय यात जीवनाची सार्थकता आहे, असेही डॉ. मिश्रा यांनी सांगितले.(प्रतिनिधी)