शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
5
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
6
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
7
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
8
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
9
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?
10
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून प्रसिद्ध खलनायकाचं कमबॅक, लूक पाहून खूश झाले चाहते
11
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
12
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
13
१० हजार रुपयांत भारतीय जपानमध्ये काय काय करू शकतात? रुपयाची जपानी किंमत किती?
14
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
15
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
16
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
17
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
18
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
19
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
20
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर

दुसऱ्याला मदत करणे, हाच संस्काराचा मानबिंदू

By admin | Updated: October 12, 2015 02:22 IST

मानवी जीवन नश्वर असणे, ही त्याची प्राकृतिक अवस्था आहे. यामुळे जीवनाची प्रकृती, विकृती व संस्कृती समजून घेण्यासह निष्ठेने काम करणे ...

वेदप्रकाश मिश्रा : ‘जीवनाची सार्थकता’ विषयावर व्याख्यानदेवळी : मानवी जीवन नश्वर असणे, ही त्याची प्राकृतिक अवस्था आहे. यामुळे जीवनाची प्रकृती, विकृती व संस्कृती समजून घेण्यासह निष्ठेने काम करणे आदर्श व्यक्तिंच्या पावलांवर मार्गक्रमण करणे तसेच इतरांप्रती समर्पणाचा भाव असणे हिच जीवनाची सार्थकता आहे, असे विचार कृषी इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सचे कराडचे कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी व्यक्त केले. ते पुढे म्हणाले की, हिच संवेदनशिलता चिंतन व समानुभूती आहे. एकाग्रता, स्वार्थ, आत्मचिंतन हे सर्वांजवळ असते; पण सफलता व सिद्धता हे जीवनाच्या सार्थकतेचे कारण बनू शकत नाही, हेच वास्तव आहे. प्रतिष्ठा पणाला लावून निष्ठा जोपासणे हे प्रामाणिकतेचे कारण ठरले आहे; पण खोट्या प्रतिष्ठेसाठी समाजातील ढोंगी लोकांनी समाजसेवेचे सोंग उभे केले आहे. दोन हे कल्याणाचे प्रतिक असल्याने यात निष्ठा, संकल्प व उदात्तता असली पाहिजे. दाता बनण्यासाठी दान दिले जात आहे तर असे दानी व्यक्ती समाजातील ढोंगी व पापी असल्याचे उघड झाले. सामाजिक अनुबंधनासाठी राम बनणे गरजेचे आहे. केवळ अयोध्येपुरता रामाला मर्यादित न ठेवण्यामागे कैकयीची दूरदृष्टी समजून घेतली पाहिजे. सन्याश्याच्या पेहरावात जंगलातील काटेरी मार्गावर सीता व लक्ष्मणाच्या समोर अनवानी चालणे ही रामाची सार्थकता आहे. मुल्यांच्या आधारावर मार्गक्रमण करणे हेच जीवन आहे. इतरांसाठी जगणे हिच मानवी जीवनाची फलश्रूती आहे. अतुलनीयतेपेक्षा अनुकरणीय यात जीवनाची सार्थकता आहे, असेही डॉ. मिश्रा यांनी सांगितले.(प्रतिनिधी)