शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

वन्य प्राण्यांकडून ऊस पिकाची नासाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2018 23:44 IST

परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ वाघाच्या दहशतीत आहेत. त्यामुळे जागलीलाही सध्या शेतकरी जात नाही. अशातच वन्य प्राण्यांनी शेतातील ऊसाच्या पिकांची नासाडी केली. यामुळे शेतकरी अशोक देवचंद नरबरिया यांचे सुमारे २५ हजारांचे नुकसान झाले आहे. त्यांना शासकीय मदतीची अपेक्षा आहे.

ठळक मुद्दे२५ हजारांचे नुकसान : शासकीय मदतीची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कआकोली : परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ वाघाच्या दहशतीत आहेत. त्यामुळे जागलीलाही सध्या शेतकरी जात नाही. अशातच वन्य प्राण्यांनी शेतातील ऊसाच्या पिकांची नासाडी केली. यामुळे शेतकरी अशोक देवचंद नरबरिया यांचे सुमारे २५ हजारांचे नुकसान झाले आहे. त्यांना शासकीय मदतीची अपेक्षा आहे.मौजा डोरली शिवारात अशोक नरबरिया याचे शेत आहे. त्यांनी पावणे दोन एकरात ऊसाची लागवड केली आहे. वेळोवेळी निगा घेतल्याने पिकाची वाढही बऱ्यापैकी झाली. परंतु, सदर शेतात रानडुक्करांच्या कळपाने रात्रीच्या सुमारास घुरून उभ्या पिकाची नासाडी केली. सुमारे एक एकरातील पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान रानडुक्करांनी केले असल्याचे शेतकरी सांगतो. उभ्या पिकाची नासाडी झाल्यामुळे शेतकरी अशोक नरबरिया यांचे २५ हजारांचे नुकसान झाले आहे. वनविभागाने नुकसानग्रस्त शेतकऱ्याला आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात वन्य प्राणी आहेत. ते उभ्या पिकांची नासाडी करीत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटकाच सहन करावा लागतो. पुर्वीच निसर्गाच्या लहरीपणामुळे या परिसरातील शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे योग्य कार्यवाहीची गरज आहे.उभ्या पिकाचे नुकसानतळेगाव(श्या.पं.) - काही शेतकऱ्यांच्या शेतात नुकत्याच पेरण्या आटोपल्या. त्यापैकी बऱ्याच शेतात पीकही अंकुरले आहे; पण वन्य प्राणी अंकुरलेल्या पिकांची नासाडी करीत आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. सोयाबीन, कपाशी, तूर आदी पीक जगविण्यासाठी शेतकऱ्यांना सध्या चांगलीच माथापच्छी करावी लागत आहे. पिकांवर रोही, बंदर आदी वन्य प्राणी ताव मारत असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीTigerवाघ