शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

हंसराजजी अहिर यांनी घेतली पुलगाव बॉम्बस्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 14:36 IST

पुलगावजवळच्या सोनेगाव आबाजी येथील पुलगाव दारुगोळा भांडारात बॉम्ब निष्क्रिय करतांना झालेल्या अपघातात मृत पावलेल्या व्यक्तींच्या परिवारांना केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर यांनी बुधवारी सकाळी भेट दिली व त्यांची चौकशी केली.

ठळक मुद्देभरीव मदतीचे आश्वासन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: पुलगावजवळच्या सोनेगाव आबाजी येथील पुलगाव दारुगोळा भांडारात बॉम्ब निष्क्रिय करतांना झालेल्या अपघातात मृत पावलेल्या व्यक्तींच्या परिवारांना केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर यांनी बुधवारी सकाळी भेट दिली व त्यांची चौकशी केली.खासदार रामदासजी तडस व जिल्हाध्यक्ष राजेश बकाने

यांच्यासह सर्वप्रथम मंत्र्यांनी मेघे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे अपघातातील गंभीर जखमी लोकांची भेट घेतली व त्यांची विचारपूस केली.या प्रसंगी माजी खासदार दत्ताजी मेघे व रुग्णालयाचे मुख्यकार्यकारी अधिकारी अभ्युदय मेघे यांनी गंभीर जखमी रुग्णांच्या उपचारासंदर्भात माहिती दिली. या प्रसंगी श्री हंसराज अहीर म्हणाले पुलगाव सी.ए.डी. कॅम्प हा देशातला महत्वाचा कॅम्प असून या घटनेची केंद्र सरकारकडून कसून चौकशी करून दोषींवर गंभीर कारवाई केली जाईल व मृतांच्या परिवारांना केंद्र शासन कडून भरीव मदत केली जाईलयानंतर अहिर यांनी सोनेगाव आबाजी या गावात जाऊन मृतकांच्या परिवाराची प्रत्यक्ष भेट घेतली व कॅम्प लगतच्या या गावात बॉम्ब फुटल्यामुळे होत असलेल्या सततच्या समस्यांचीही चर्चा केलीत्यानंतर त्यांनी अपघातस्थळालाही भेट दिली. यावेळी पुलगाव सी.ए. डी. अधिकारी, जबलपूर कॅम्पचे अधिकारी, जिल्हा अतिरिक्त पोलीस अधीक्षक पिंगळे व एसडीओ वर्धा, ठाणेदार, ठाकूर व जिल्हाप्रशासनाचे अनेक अधिकारी उपस्थित होते या प्रसंगी जिल्हाध्यक्ष राजेशजी बकाने यांनी अपघातात दोषी असलेल्या ठेकेदारावर गंभीर कारवाई करून मृतांच्या परिवारांना व जखमींना भरीव आर्थिक मदत देण्याची मागणी कली

टॅग्स :Wardha Blastवर्धा स्फोट