शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
2
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
3
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
4
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
5
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
6
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
7
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
8
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
9
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
10
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
11
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
12
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
13
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
14
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
15
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
16
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
17
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
18
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
19
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
20
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  

विद्यार्थ्यांना मेळाव्यातून तंत्रशिक्षणावर मार्गदर्शन

By admin | Updated: June 20, 2017 01:06 IST

इयत्ता दहावी, बारावी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर विज्ञान व तंत्रज्ञानाच्या या युगात शिक्षणाच्या अनेक संधी उपलब्ध आहे.

तंत्रशिक्षण मंडळाचा उपक्रम : रोजगाराच्या संधीबाबत केले अवगतलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : इयत्ता दहावी, बारावी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर विज्ञान व तंत्रज्ञानाच्या या युगात शिक्षणाच्या अनेक संधी उपलब्ध आहे. मात्र तंत्रशिक्षण विषयाची माहिती विद्यार्थी व पालकांना कमी प्रमाणात असल्याने काय निर्णय घ्यावा याबाबत गोंधळाची परिस्थिती निर्माण होते. अभ्यासक्रमाची निवड सोपी व्हावी यादृष्टीने महाराष्ट राज्य तंत्रशिक्षण मंडळ व श्री व्यंकटेश पॉलीटेक्निक यांच्या संयुक्त विद्यमाने तंत्रशिक्षण मार्गदर्शन मेळावा घेण्यात आला.या कार्यक्रमाचे उद्घाटन माध्यमिकचे शिक्षणाधिकारी स.म. डूरे यांनी केले. अध्यक्षस्थानी प्रा. प्रशांत जाचक होते. प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून प्रा.डॉ. डी.बी. पुनसे, प्रा. एच. एस. चेपे, हरिष हांडे, प्रा. डॉ. श्रीकांत जाचक, प्रा. वर्षा जाचक, प्रा. संदेश राऊत, प्रा. प्रशांत मुजबैले, गणेश पटले यांची उपस्थिती होती. उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. वर्षा जाचक यांनी केले. मार्गदर्शन करताना डॉ. पुनसे म्हणाले की, तंत्रविज्ञानाशिवाय आपण जगूच शकत नाही. त्याकरिता तंत्रविज्ञानाची माहिती असणे आवश्यक आहे. त्यामुळेच आपले जीवन उज्ज्वल होईल. तर प्रा. एच.एस. चेपे म्हणाले की, केवळ पोपटपंची नको तर प्रत्याक्षिकावर भर द्यावा. आपण डिप्लोमा व डिग्री मिळविल्यानंतर त्याचा भाविष्यात उपयोग करणे हे देखील आवश्यक आहे. यानंतर त्यांनी प्रवेश प्रक्रियेची संपूर्ण माहिती दिली. हरिष हांडे म्हणाले की, केवळ पुस्तकी ज्ञान असून चालत नाही तर व्यावसायिक शिक्षण गरजेचे आहे. कारण त्यातून आपण स्वयंरोजगार निर्माण करू शकतो. याबद्दल सहकार्य व मार्गदर्शन करण्याचे त्यांनी सांगितले. यानंतर बोलतांना प्रा. प्रशांत जाचक यांनी जि-स्किमच्या तुलनेत आय-स्किम या अभ्यासक्रमाबद्दल सखोल मार्गदर्शन केले. हा अभ्यासक्रम प्रात्यक्षिकावर आधारित असून उद्योगाशी निगडीत असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे संचालन कांचन युवंगावकर यांनी तर आभार प्रा. भिवगडे यांनी मानले. कार्यक्रमाला दहावी, बारावी, आय.टी.आय. चे विद्यार्थी उपस्थित होते. प्रा. तायडे, प्रा. गावंडे, प्रा. नक्षने, प्रा. परटक्के, योगेश इंगळे आदींनी सहकार्य केले.