शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

कोल्हापुरी बंधाऱ्याने ग्रीन झोन वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 01:07 IST

डोंगरमाथ्यावर वसलेल्या गावाच्या सभोवताल बारमाही पाणीटंचाई असणाऱ्या भागात जिल्हा परिषद लघुसिंचन विभागाने ३ मोठे कोल्हापुरी बंधारे बांधले आहे.

ठळक मुद्देलघुसिंचन विभागाच्या नियोजनाचा फायदा : रबी पिकांना सिंचनाचा लाभ

ऑनलाईन लोकमत आष्टी (शहीद) : डोंगरमाथ्यावर वसलेल्या गावाच्या सभोवताल बारमाही पाणीटंचाई असणाºया भागात जिल्हा परिषद लघुसिंचन विभागाने ३ मोठे कोल्हापुरी बंधारे बांधले आहे. यामुळे रेड झोन क्षेत्रातील पिकांसाठी मोठा लाभ होत असून ७५ हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्यास मदत झाली आहे.तालुक्यातील बांबर्डा, बोरखेडी, थार, चामला, बोटोणा या गावांना बाराही महिने पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. पावसाळ्याचे पाणी संपले की सतत कृत्रीम पाणी टंचाई निर्माण होते. या भागात पशुपालन मोठ्या प्रमाणात असल्याने दूध, दही, ताक, लोणी उत्पादन जास्त आहे. शेतकऱ्यांना जोडधंदा असल्यामुळे आर्थिक लाभ होण्यास मदत होते. शेतीसाठी सिंचन व्यवस्था म्हणून विहिरी आहे; पण त्या खडकाळ भागात पाणी उपलब्ध नाही. खरीप हंगाम झाल्यावर रबीची पेरणी फार कमी होत होती. यासाठी माजी आमदार दादाराव केचे यांनी जिल्हा परिषद लघुसिंचन विभागाकडे सतत पाठपुरावा करून कोल्हापुरी बंधारे मंजूर करून घेतले. त्याचे काम पूर्ण झाले असून पाणीसाठा संचयीत करण्यास मदत झाली आहे.थारमध्ये प्रथम क्रमांकाच्या बंधाऱ्यामध्ये ८९ टीसीएम पाणीसाठा असून २० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. थारमध्ये द्वितीय क्रमांकाच्या बंधाऱ्यात ६२ टीसीएम पाणीसाठा असून १९ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. बोटोणा मध्ये ७५.६० टीसीएम पाणीसाठा असून ३४ हेक्टर क्षेत्र सिंचनखाली आले आहे. बोरखेडी मध्ये ४४ टीसीएम पाणीसाठा आहे. यामध्ये ९ हेक्टर सिंचन होणार आहे. सध्या बंधाºयाचे गेटची पूर्ण लेव्हल पाण्याने भरली आहे.या सर्व बंधाऱ्याची पाहणी कार्यकारी अभियंता एच.पी. गहलोत, उपविभागीय अभियंता डी.के. लांडगे, शाखा अभियंता, विनीत साबळे यांनी केली असून समाधान व्यक्त केले आहे. शेतकºयांसाठी या जलसाठ्याचा मोठा फायदा होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.