शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

सरकारने शेतकऱ्यांशी द्रोह केला- सुनील तटकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2017 21:42 IST

वर्धा - शेतकऱ्यांच्या नावाने सत्तेवर आलेल्या भाजपा सरकारने शेतकऱ्यांशीच द्रोह केला असून, शेतकऱ्यांना जोपर्यंत न्याय देत नाही तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वस्थ बसणार नाही अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सेवाग्राम येथे झालेल्या सभेत मांडली.

वर्धा - शेतकऱ्यांच्या नावाने सत्तेवर आलेल्या भाजपा सरकारने शेतकऱ्यांशीच द्रोह केला असून, शेतकऱ्यांना जोपर्यंत न्याय देत नाही तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वस्थ बसणार नाही अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सेवाग्राम येथे झालेल्या सभेत मांडली.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची हल्लाबोल पदयात्रा सहाव्या दिवशी सेवाग्राम चौक येथे झाली. यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सरकारच्या नाकर्तेपणावर हल्लाबोल केला. त्यांनी आपल्या सडेतोड भाषणात खोटी आश्वासने देत हे खोटारडे सरकार आमच्या आया-बहिणींचं कुंकू पुसत आहे. यवतमाळ फवारणी करताना शेतकऱ्यांचा बळी गेला.आया-बहिणींची कुंकू पुसली जात असल्यानेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विदर्भाची भूमी सरकारवर हल्लाबोल करायला निवडली आहे.या हल्लाबोलचा समारोप १२ डिसेंबरला करून आम्ही थांबणार नाही, तर त्यापुढेही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सरकारच्याविरोधात रस्त्यावर उतरून लढा सुरूच ठेवणार आहे.सरकारचा खोटरडेपणा जनतेसमोर प्रभावीपणे मांडणार असल्याचे सुनील तटकरे यांनी सांगितले.यावेळी मोबाईलचे प्लॅशलाईट पेटवून भाजप सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला. या सभेला खासदार सुप्रिया सुळे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी मंत्री राजेश टोपे, आमदार अमरसिंह पंडित, माजी आमदार सुरेश देशमुख,माजी आमदार संदीप बजोरिया,माजी आमदार गुलाबराव गावंडे,महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, यवतमाळ जिल्हाध्यक्ष नानाभाऊ गाडबैले, वर्धा जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, युवकचे प्रदेश उपाध्यक्ष समीर देशमुख, प्रवक्ते महेश तपासे आदींसह राज्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला कार्यकर्त्या, युवती, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.