शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
2
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
3
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
4
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
5
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
6
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
7
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
8
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
9
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
10
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
11
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
12
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
13
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
14
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
15
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
16
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
17
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
18
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
19
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
20
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती

सरकारने शेतकऱ्यांशी द्रोह केला- सुनील तटकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2017 21:42 IST

वर्धा - शेतकऱ्यांच्या नावाने सत्तेवर आलेल्या भाजपा सरकारने शेतकऱ्यांशीच द्रोह केला असून, शेतकऱ्यांना जोपर्यंत न्याय देत नाही तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वस्थ बसणार नाही अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सेवाग्राम येथे झालेल्या सभेत मांडली.

वर्धा - शेतकऱ्यांच्या नावाने सत्तेवर आलेल्या भाजपा सरकारने शेतकऱ्यांशीच द्रोह केला असून, शेतकऱ्यांना जोपर्यंत न्याय देत नाही तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वस्थ बसणार नाही अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सेवाग्राम येथे झालेल्या सभेत मांडली.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची हल्लाबोल पदयात्रा सहाव्या दिवशी सेवाग्राम चौक येथे झाली. यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सरकारच्या नाकर्तेपणावर हल्लाबोल केला. त्यांनी आपल्या सडेतोड भाषणात खोटी आश्वासने देत हे खोटारडे सरकार आमच्या आया-बहिणींचं कुंकू पुसत आहे. यवतमाळ फवारणी करताना शेतकऱ्यांचा बळी गेला.आया-बहिणींची कुंकू पुसली जात असल्यानेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विदर्भाची भूमी सरकारवर हल्लाबोल करायला निवडली आहे.या हल्लाबोलचा समारोप १२ डिसेंबरला करून आम्ही थांबणार नाही, तर त्यापुढेही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सरकारच्याविरोधात रस्त्यावर उतरून लढा सुरूच ठेवणार आहे.सरकारचा खोटरडेपणा जनतेसमोर प्रभावीपणे मांडणार असल्याचे सुनील तटकरे यांनी सांगितले.यावेळी मोबाईलचे प्लॅशलाईट पेटवून भाजप सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला. या सभेला खासदार सुप्रिया सुळे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी मंत्री राजेश टोपे, आमदार अमरसिंह पंडित, माजी आमदार सुरेश देशमुख,माजी आमदार संदीप बजोरिया,माजी आमदार गुलाबराव गावंडे,महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, यवतमाळ जिल्हाध्यक्ष नानाभाऊ गाडबैले, वर्धा जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, युवकचे प्रदेश उपाध्यक्ष समीर देशमुख, प्रवक्ते महेश तपासे आदींसह राज्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला कार्यकर्त्या, युवती, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.