शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

उद्योगपतींचे चोचले पुरविणारे सरकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 00:23 IST

केंद्रातील व राज्यातील भाजपा सरकारने जनतेला दिलेल्या आश्वासनांचा विसर पडला आहे. शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याच्या आश्वासनाचा विसर पडला असून शेतमालाचे चुकारे सुध्दा वेळेत मिळत नाही. सरकारच्या धोरणामुळे गेल्या साडेचार वर्षात शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडली आहे.

ठळक मुद्देचारुलता टोकस : ४० तरुणांचा कॉँग्रेसमध्ये प्रवेश

लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : केंद्रातील व राज्यातील भाजपा सरकारने जनतेला दिलेल्या आश्वासनांचा विसर पडला आहे. शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याच्या आश्वासनाचा विसर पडला असून शेतमालाचे चुकारे सुध्दा वेळेत मिळत नाही. सरकारच्या धोरणामुळे गेल्या साडेचार वर्षात शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडली आहे. भाजपा सरकारचे धोरण हे शेतकरी विरोधी असून फक्त उद्योगपतींचे चोचले पुरविण्यात धन्यता मानणारे आहे, असे मत महाराष्ट्र प्रदेश महिला कॉँग्रेसच्या अध्यक्ष अ‍ॅड. चारुलता टोकस यांनी व्यक्त केले.समुद्रपूर तालुका कॉँग्रेस कमेटीच्यावतीने आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.पुढे बोलताना त्यांनी पक्षाच्या बळकटी करीता एकत्र येऊन काम करण्याचे आवाहन केले. त्यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर ढगे, हिंगणघाट नगर परिषदेचे माजी अध्यक्ष पंढरीनाथ कापसे, नगर परिषद पुलगावचे माजी अध्यक्ष मनीष साहू, अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष शेख शब्बीर पठाण, महिला कॉँग्रेसच्या जिल्हा अध्यक्ष हेमलता मेघे, मेहेरबाबा पतसंस्थेचे अध्यक्ष शफात अहमद पटेल, आनंद थुटे, सुरेश डांगरी, सुभाष कडू, डॉ. रामकृष्ण खुजे, मुरलीधर पर्बत, गोविंद बाभूळकर, तालुका कॉँग्रेसचे अध्यक्ष विनोद हिवंज, संध्या डांगरी,शेखर तेलतुंबडे, लक्ष्मण कांबळे, वसंत महाजन, भोयर यांची उपस्थिती होती.या कार्यक्रमादरम्यान जाम जिल्हा परिषद सर्कलमधील धुम्मनखेडा, बर्फा व समुद्रपूर शहरातील ४० तरुणांनी कॉँग्रेस पक्षात प्रवेश घेतला. यात अमोल सायंकार, दशरथ झाडे, ऋषभ राजुरकर, सुरज ठाकरे, अरुण हटवार, आशिष झाडे, सुरज आत्राम, जगदीश वाटे, नंदू गिरोले, हेमंत गिरोले, चेतन मदने, परेश दाते यांच्यासह अनेकांचा सहभाग आहे.प्रवेश घेणाºया तरुणांचे अ‍ॅड. चारुलता टोकस यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन प्रफुल्ल महंतारे, प्रास्ताविक परेश बाभुळकर तर आभार विनोद हिवंज यांनी मानले.

टॅग्स :congressकाँग्रेस