शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

उद्योगपतींचे चोचले पुरविणारे सरकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 00:23 IST

केंद्रातील व राज्यातील भाजपा सरकारने जनतेला दिलेल्या आश्वासनांचा विसर पडला आहे. शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याच्या आश्वासनाचा विसर पडला असून शेतमालाचे चुकारे सुध्दा वेळेत मिळत नाही. सरकारच्या धोरणामुळे गेल्या साडेचार वर्षात शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडली आहे.

ठळक मुद्देचारुलता टोकस : ४० तरुणांचा कॉँग्रेसमध्ये प्रवेश

लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : केंद्रातील व राज्यातील भाजपा सरकारने जनतेला दिलेल्या आश्वासनांचा विसर पडला आहे. शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याच्या आश्वासनाचा विसर पडला असून शेतमालाचे चुकारे सुध्दा वेळेत मिळत नाही. सरकारच्या धोरणामुळे गेल्या साडेचार वर्षात शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडली आहे. भाजपा सरकारचे धोरण हे शेतकरी विरोधी असून फक्त उद्योगपतींचे चोचले पुरविण्यात धन्यता मानणारे आहे, असे मत महाराष्ट्र प्रदेश महिला कॉँग्रेसच्या अध्यक्ष अ‍ॅड. चारुलता टोकस यांनी व्यक्त केले.समुद्रपूर तालुका कॉँग्रेस कमेटीच्यावतीने आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.पुढे बोलताना त्यांनी पक्षाच्या बळकटी करीता एकत्र येऊन काम करण्याचे आवाहन केले. त्यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर ढगे, हिंगणघाट नगर परिषदेचे माजी अध्यक्ष पंढरीनाथ कापसे, नगर परिषद पुलगावचे माजी अध्यक्ष मनीष साहू, अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष शेख शब्बीर पठाण, महिला कॉँग्रेसच्या जिल्हा अध्यक्ष हेमलता मेघे, मेहेरबाबा पतसंस्थेचे अध्यक्ष शफात अहमद पटेल, आनंद थुटे, सुरेश डांगरी, सुभाष कडू, डॉ. रामकृष्ण खुजे, मुरलीधर पर्बत, गोविंद बाभूळकर, तालुका कॉँग्रेसचे अध्यक्ष विनोद हिवंज, संध्या डांगरी,शेखर तेलतुंबडे, लक्ष्मण कांबळे, वसंत महाजन, भोयर यांची उपस्थिती होती.या कार्यक्रमादरम्यान जाम जिल्हा परिषद सर्कलमधील धुम्मनखेडा, बर्फा व समुद्रपूर शहरातील ४० तरुणांनी कॉँग्रेस पक्षात प्रवेश घेतला. यात अमोल सायंकार, दशरथ झाडे, ऋषभ राजुरकर, सुरज ठाकरे, अरुण हटवार, आशिष झाडे, सुरज आत्राम, जगदीश वाटे, नंदू गिरोले, हेमंत गिरोले, चेतन मदने, परेश दाते यांच्यासह अनेकांचा सहभाग आहे.प्रवेश घेणाºया तरुणांचे अ‍ॅड. चारुलता टोकस यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन प्रफुल्ल महंतारे, प्रास्ताविक परेश बाभुळकर तर आभार विनोद हिवंज यांनी मानले.

टॅग्स :congressकाँग्रेस