शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
3
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
4
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
5
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
6
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
7
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
8
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
9
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
10
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
11
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
12
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
13
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
14
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
15
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
16
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
17
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
18
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
19
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
20
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले

३०-५४ चा निधी शासनाने गोठविला

By admin | Updated: February 2, 2015 23:10 IST

सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत जिल्ह्यात विविध विकासकामांचे २४ कोटी रुपयांची देयके गत पाच महिन्यांपासून धुळखात आहे. शासनाने ३०-५४ या हेडचा निधी गोठविल्याने विकासकामे ठप्प झाली आहे.

कंत्राटदार कर्जबाजारी : २४ कोटींची देयके धूळ खात अमोल सोटे - आष्टी (शहीद)सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत जिल्ह्यात विविध विकासकामांचे २४ कोटी रुपयांची देयके गत पाच महिन्यांपासून धुळखात आहे. शासनाने ३०-५४ या हेडचा निधी गोठविल्याने विकासकामे ठप्प झाली आहे. यामुळे कंत्राटदार कर्जबाजारी झाले आहेत. आष्टी तालुक्यात तळेगाव-आष्टी, आष्टी-साहुर, नांदपूर - चिस्तुर-खडकी, खडकी- खंबीत बेलोरा रस्त्यावरील कामासाठी ३०-५४ अंतर्गत साडेआठ कोटींची कामे मंजूर झाली होती. यातील पाच कोटींची कामे पूर्ण झाली तर साडेतीन कोटींची कामे निधीअभावी रखडली आहे. कंत्राटदारांनी लाखो रुपये उसणवारीने घेऊन कामे केली. डांबर कंपन्यांकडून उधार आणले; मात्र वेळेवर केलेल्या कामाचे दाम मिळत नसल्यामुळे उर्वरीत कामे कशी करावी असे संकट कंत्राटदारांसमोर आले आहे. हिच स्थिती जिल्ह्याची आहे. याच हेडवरील एकूण ६० कोटींची कामे मंजूर आहे. त्यापैकी २४ कोटींची देयके गत पाच महिन्यांपासून धूळ खात आहे. कार्यकारी अभियंत्यांनी अधीक्षक अभियंत्याकडे निधीसाठी प्रस्ताव पाठविला; मात्र शासनाचा भोंगळ कारभार येथे आडवा येत आहे. शासनाने तत्काळ ३०-५४ हेडचा निधी देऊन रखडलेली कामे मार्गी लावावी आणि कंत्राटदारांना हक्काचे दाम देवून समस्या मार्गी लावावी, अशी मागणी होत आहे.