शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

शासकीय दस्तऐवजांची बॅग केली परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 01:26 IST

शालिमार एक्सप्रेस वर्धा रेल्वे स्थानकावर पोहोचली असता आशिष खंडारकर नामक व्यक्तीला एक बॅग रेल्वेत सापडली. त्यांनी त्या बॅगची तपासणी केली असता त्यात राळेगाव भूमि अभिलेख कार्यालयातील महत्त्वाचे दस्तावेज असल्याचे दिसून आले.

ठळक मुद्देहिशेबाची अनेक कागदपत्रे

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शालिमार एक्सप्रेस वर्धा रेल्वे स्थानकावर पोहोचली असता आशिष खंडारकर नामक व्यक्तीला एक बॅग रेल्वेत सापडली. त्यांनी त्या बॅगची तपासणी केली असता त्यात राळेगाव भूमि अभिलेख कार्यालयातील महत्त्वाचे दस्तावेज असल्याचे दिसून आले. सदर बॅग खंडारकर यांच्या प्रयत्नाने तेथील कर्मचाऱ्याकडे पोहोचल्याने अजूनही माणुसकी जिवंत असल्याचे दिसून आले.सदर बॅगमधील दस्ताऐवजाची पाहणी केली असता ते राळेगाव येथील भूमिअभिलेख कार्यालयाचे असल्याचे दिसून आले. सध्या मार्च एन्डींग असल्याने ही कागदपत्रे महत्त्वाची ठरणारी आहे. ती कार्यालयात जमा झाली नाही तर कुणाची नोकरी जाण्याची शक्यता होती. यामुळे खंडारकर यांनी कागदपत्रांची पाहणी केली असता त्यात त्यांना एक भ्रमणध्वनी क्रमांक मिळाला. त्या क्रमांकावर संपर्क साधत विचारणा केली असता ही बॅग त्यांच्याच कार्यालयातील असल्याचे उघड झाले. यावरून सदर बॅग ‘लोकमत’ जिल्हा कार्यालयात अविनाश पाटील नामक व्यक्तीच्या हवाली करण्यात आली. ही बॅग पाटील यांच्या माध्यमातून त्या कार्यालयापर्यंत पोहोचल्याची खात्री आशिष खंडारकर यांनी केली.