शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

वर्धा  नजीक रसायनयुक्त पाणी पिल्याने बकऱ्या  दगावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 15:09 IST

रसायनयुक्त पाणी पिल्याने तीन बकऱ्या  दगावल्याची घटना नजीकच्या आमगाव (ख.) शिवारात घडली. यामुळे शेळीपालक मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्याला आर्थिक मदतीची अपेक्षा आहे.

ठळक मुद्देआमगाव(ख.) येथील घटना : शेळीपालकाचे नुकसान

आॅनलाईन लोकमतवर्धा : रसायनयुक्त पाणी पिल्याने तीन बकऱ्या  दगावल्याची घटना नजीकच्या आमगाव (ख.) शिवारात घडली. यामुळे शेळीपालक मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्याला आर्थिक मदतीची अपेक्षा आहे.बलवंता बोरजे हे आपल्या बकऱ्या  चारण्यासाठी घेऊन गेले होते. दरम्यान गावालगतच्या कंपनीने नाल्यात सोडलेले रसायनयुक्त पाणी काही बकऱ्या  पिल्या. त्यामुळे बकऱ्यांची प्रकृती बिघडून त्यात तीन बकऱ्यांचा मृत्यू झाला. एका बकरीची प्रकृती गंभीर असून सदर रासायनयुक्त पाणी पिल्यामुळे तिच्या दोन पिल्लांवरही त्यांचे परिणाम जाणवत आहेत. यापूर्वीही २००५ मध्ये सदर कंपनीने दुषीत पाणी सोडले होते. रसायनयुक्त पाणी कुठेही सोडू नये असे क्रमप्राप्त असताना हा प्रकार घडत आहे. रसायनयुक्त पाणी पिल्यामुळे बकऱ्या  दगावून झालेल्या नुकसानीची शेळीपालकाला तात्काळ नुकसानभरपाई देण्यात यावी अशी मागणी आहे.नुकसान भरपाई द्यावीनाल्याच्या परिसरात लहान मुले खेळत असून रसायनयुक्त पाणी नाल्यात सोडणे हे निंदनिय आहे. हा प्रकार एखाद्या मोठ्या अनुचित घटनेला आमंत्रण देणारा असल्याने जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देत तात्काळ योग्य कार्यवाही करावी. शिवाय सदर शेळीपालकाला त्वरित नुकसान भरपाई द्यावी. कैलासआप्पा वाघमारेजिल्हाध्यक्ष, बसव ब्रिगेड, वर्धा.

टॅग्स :Deathमृत्यू