शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्पन्न वाढवण्याचा 'मोदी मंत्र'! पंतप्रधानांचा शेतकऱ्यांना सल्ला; ३५,४४० कोटी रुपयांच्या दोन मोठ्या योजना सुरू
2
कामगारांसाठी आनंदवार्ता! आता पीएफमधून १००% रक्कम काढता येणार, 'ईपीएफओ'चा निर्णय
3
ड्रॅगनच्या डॅम योजनेला भारत मोठी टक्कर देणार! मोदी सरकारनं तयार केला 77 बिलियन डॉलरचा 'मास्टर प्लॅन'
4
अखेर युद्ध थांबले; हमास-इस्रायल शांतता प्रस्ताव अमलात; २० इस्रायली ओलिसांची सुटका; २ हजार पॅलेस्टाइन बंदिवानही सोडले
5
खड्यांमुळे मृत्यू, तर कुटुंबाला ६ लाख भरपाई; रस्त्यांवरील खड्यांना अधिकारी, कंत्राटदार जबाबदार : उच्च न्यायालय
6
संपूर्ण मुंबईतील वाहतूककोंडी अखेर फुटणार; तब्बल ७० किमी भुयारी मार्गांचे जाळे उभारणार
7
चंद्रशेखरन यांच्या नेतृत्वावर पुन्हा विश्वास; टाटा समूहाचा निवृत्ती धोरणापलीकडचा विचार; टाटा सन्सची मंजुरी अपेक्षित
8
टाटा कॅपिटलची शेअर बाजारात एन्ट्री; मूल्यांकन १.३८ लाख कोटी
9
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
10
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
11
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
12
SA W vs BAN W : निर्णायक षटकात अख्तरची धुलाई; रंगतदार सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी
13
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
14
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
15
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन
16
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
17
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
18
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी
19
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
20
ईतवारी एक्सप्रेसमध्ये सापडले सोन्याचे घबाड, एकाला अटक; साडेतीन कोटींचे सोने जप्त!

शेतकऱ्यांना द्या बियाणे निवडीचे स्वातंत्र्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 21:23 IST

राज्यात जनुकीय, जैविक संशोधित बियाण्यांवर पर्यावरण कायदा, बियाणे कायदा व जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत बंदी घातल्याने शेतात संशोधित जैविक, जनुकीय तंत्रज्ञान येणे थांबले आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात कोणते बियाणे वापरायचे हा अधिकार आहे. त्यामुळे ही बंदी उठवून शेतकऱ्यांना बियाणे निवडीचे स्वातंत्र द्यावे, अशी मागणी शेतकरी संघटनेने पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली

ठळक मुद्देपालकमंत्र्यांंना निवेदन : शेतकरी संघटनेची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : राज्यात जनुकीय, जैविक संशोधित बियाण्यांवर पर्यावरण कायदा, बियाणे कायदा व जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत बंदी घातल्याने शेतात संशोधित जैविक, जनुकीय तंत्रज्ञान येणे थांबले आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात कोणते बियाणे वापरायचे हा अधिकार आहे. त्यामुळे ही बंदी उठवून शेतकऱ्यांना बियाणे निवडीचे स्वातंत्र द्यावे, अशी मागणी शेतकरी संघटनेने पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली.ना. सुधीर मुनगंटीवार कार्यक्रमाच्या निमित्ताने वर्ध्यात आले होते तेव्हा त्यांना निवेदन देण्यात आले. तसेच आ. डॉ. पंकज भोयर व आ. समीर कुणावार यांच्या निवासस्थानी जाऊन शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले. तसेच खा. रामदास तडस यांनाही दौऱ्यादरम्यान निवेदन देण्यात आले.राज्यातील कर्जदार शेतकऱ्यांना जून २०१७ च्या कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या शासन निर्णयाने पिक विमा काढणे बंधनकारक केले आहे. कर्जदार शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यातून बँका हप्त्याची कपात करुन कोट्यवधी रुपये विमा कंपन्यांच्या घशात घालत आहे. मागील ३ वर्षात बोंडअळी व दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. शासनाने हेक्टरी अनुदान दिले पण; मोजक्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला.बँकांनी शेतकºयांकडून वसुल केलेली रक्कम विमा कंपनीला दिल्याने शेतकऱ्यांवरील तेवढेच कर्ज वाढले. त्यामुळे शासनाने विम्याकरिता केलेली सक्ती उठवावी. त्यासंदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार शेतकऱ्यांना द्यावा, अशीही मागणी केली आहे. यावेळी शेतकरी संघटनेचे मधुसूदन हरण, जिल्हा प्रमुख उल्हास कोंटबकर, गणेश मुटे, मुकेश धाडवे, प्रभाकर झाडे, सुनिल हिवसे, अभिजीत लाखे, मोरेश्वर वाघमारे, साहेबराव धोटे, शांताराम भालेराव, अरविंद बोरकर, खुशालराव हिवरकर, रोहीत हरणे, सौरभ हिवसे, अथर्व भोयर, पियुष ठाकरे, विजय धोटे, अभी चांदूरकर, गौरव भोयर, प्रियांशू फरकाडे, प्रज्ज्वल ठाकरे आदींची उपस्थिती होती.