शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

कापसाला १२ हजार रुपये हमीभाव द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 23:19 IST

कापसाला १२ हजार रुपये हमीभाव देण्यात यावा यासह विविध मागण्यांसाठी शुक्रवारी आलोडी भागातून शेतकरी स्वातंत्र्य क्रांती कृती समितीच्या नेतृत्वात मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.

ठळक मुद्देशेतकरी स्वातंत्र्य क्रांती कृती समितीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कापसाला १२ हजार रुपये हमीभाव देण्यात यावा यासह विविध मागण्यांसाठी शुक्रवारी आलोडी भागातून शेतकरी स्वातंत्र्य क्रांती कृती समितीच्या नेतृत्वात मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळी शेतकºयांच्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आले.बी. टी. बियाण्यांच्या निर्मितीला सध्या १५ वर्षे पूर्ण झाले आहे; पण त्यात कुठल्याही प्रकारची नवीन जिन्स टाकून नवे वाण निर्मितीची कार्य करण्यासाठी सरकारने आदेश दिले नाही. शिवाय बीज उत्पादन करणाºया कंपन्यांनीही ते केले नाही. नवीन वाण निर्मितीची आणि त्यासंदर्भातील टेस्टींग तसेच मार्केटींगची जबाबदारी सरकार आणि बिज उत्पादन करणाºया कंपन्यांची असते. ते सरकार व बिज उत्पादन कंपन्यांनी केले नसल्याने यंदा कापसाच्या उत्पादनात कमालीची घट येत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी, कापूस उत्पादक शेतकºयांच्या अडचणीत वाढ झाली आहे. इतकेच नव्हे तर बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.शेतकºयांना दिलासा देण्यासाठी कापसाला प्रती क्विंटल १२ हजार रुपये हमी भाव देण्यात यावा. तसेच शेतकºयांच्या हितार्थ असलेल्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी. बोंडअळीने नुकसान केलेल्या नुकसानग्रस्त शेतकºयांना एकरी १५ हजार शासकीय मदतीच्या मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चाचे नेतृत्त्व किशोर किनकर यांनी केले. मोर्चात प्रदीप लाऊत्रे, अजय वानखेडे, शरदचंद्र कांबळे, गजानन माऊस्कर, वैभव काळे, सुरज गोह, राजेश धोटे यांच्यासह शेतकरी व शेतकरी स्वातंत्र्य क्रांती कृती समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होते.

टॅग्स :cottonकापूस