शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
4
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
5
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
6
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
7
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
8
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
9
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
10
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
11
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
12
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
13
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
14
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
15
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
16
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
17
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
18
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
19
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
20
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक

जोतिबा फुले आणि सावित्रीबार्इंना भारतरत्न द्या

By admin | Updated: April 12, 2015 01:55 IST

महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबार्इंनी या देशात सामाजिक क्रांती आणि शैक्षणिक सुधारणेचा पाया घातला़ ...

वर्धा : महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबार्इंनी या देशात सामाजिक क्रांती आणि शैक्षणिक सुधारणेचा पाया घातला़ १८४८ मध्ये मुलींकरिता देशातील पहिली शाळा काढून स्त्री शिक्षणाचे बीज रोवले़ देशाच्या सर्वांगिण विकासाकरिता फुले दाम्पत्यानी दिलेल्या योगदानाची दखल घेत त्यांना भारतरत्न हा किताब देऊन गौरविण्यात यावे, अशी मागणी महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर यांना निवेदनातून केली़महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबार्इंना भारत सरकारने भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार देवून सन्मान करावा, अशी संपूर्ण देशातील जनतेची मागणी आहे़ यांसदर्भात विविध संघटनांनी राज्य व केंद्र शासनाला अनेकदा निवेदन दिली़राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री विलास देशमुख यांनीही केंद्र शासनाला पत्र पाठवून ही मागणी केली होती़ महात्मा फुले समता परिषद आणि देशभरातील ओबीसी, आंबेडकरी, आदिवासी संघटनांनी या प्रश्नाकडे केंद्र शासनाचे लक्ष वेधले होते़ महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबार्इंनी पुरोगामी विचारांची मांडणी करून देशाला विकासाच्या प्रवाहात आणले़शासन आणि सर्वच नेते महात्मा फुल्यांचे नाव दररोज घेतात़ त्यामुळे त्यांच्या कार्याबद्दल उतराई होण्याकरिता राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात ठराव पारित करून केंद्राकडे मंजुरीकरिता पाठवा़वा, राज्यशासनाने १० एप्रिल हा संकल्पदिन म्हणून पाळण्याचे जाहीर केले, त्यामुळे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबार्इंना भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान प्रदान करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी शिष्टमंडळात परिषदेचे विभागीय संघटक प्रा़ दिवाकर गमे परिषदेचे जिल्हा संघटक विनय डहाके, निळकंठ राऊत, विजय मुळे, किशोर तितरे, अनिरूद्ध गवई, संजय भगत, सुरेश सातोकर, संजय म्हस्के, रामदास कुकडे, पुंडलिक फाटे, पवन तिजारे, जयंत भालेराव, प्रदीप महल्ले, जयंत मानकर, नामदेव गुजरकर, सुनील पाटील, देवेंद्र गावंडे आदींचा समावेश होता.(शहर प्रतिनिधी)