शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
3
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
4
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
5
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
6
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
7
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
8
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
9
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
10
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
11
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
12
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
13
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
14
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
15
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
16
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
17
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
18
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
19
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
20
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...

जोतिबा फुले आणि सावित्रीबार्इंना भारतरत्न द्या

By admin | Updated: April 12, 2015 01:55 IST

महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबार्इंनी या देशात सामाजिक क्रांती आणि शैक्षणिक सुधारणेचा पाया घातला़ ...

वर्धा : महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबार्इंनी या देशात सामाजिक क्रांती आणि शैक्षणिक सुधारणेचा पाया घातला़ १८४८ मध्ये मुलींकरिता देशातील पहिली शाळा काढून स्त्री शिक्षणाचे बीज रोवले़ देशाच्या सर्वांगिण विकासाकरिता फुले दाम्पत्यानी दिलेल्या योगदानाची दखल घेत त्यांना भारतरत्न हा किताब देऊन गौरविण्यात यावे, अशी मागणी महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर यांना निवेदनातून केली़महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबार्इंना भारत सरकारने भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार देवून सन्मान करावा, अशी संपूर्ण देशातील जनतेची मागणी आहे़ यांसदर्भात विविध संघटनांनी राज्य व केंद्र शासनाला अनेकदा निवेदन दिली़राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री विलास देशमुख यांनीही केंद्र शासनाला पत्र पाठवून ही मागणी केली होती़ महात्मा फुले समता परिषद आणि देशभरातील ओबीसी, आंबेडकरी, आदिवासी संघटनांनी या प्रश्नाकडे केंद्र शासनाचे लक्ष वेधले होते़ महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबार्इंनी पुरोगामी विचारांची मांडणी करून देशाला विकासाच्या प्रवाहात आणले़शासन आणि सर्वच नेते महात्मा फुल्यांचे नाव दररोज घेतात़ त्यामुळे त्यांच्या कार्याबद्दल उतराई होण्याकरिता राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात ठराव पारित करून केंद्राकडे मंजुरीकरिता पाठवा़वा, राज्यशासनाने १० एप्रिल हा संकल्पदिन म्हणून पाळण्याचे जाहीर केले, त्यामुळे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबार्इंना भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान प्रदान करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी शिष्टमंडळात परिषदेचे विभागीय संघटक प्रा़ दिवाकर गमे परिषदेचे जिल्हा संघटक विनय डहाके, निळकंठ राऊत, विजय मुळे, किशोर तितरे, अनिरूद्ध गवई, संजय भगत, सुरेश सातोकर, संजय म्हस्के, रामदास कुकडे, पुंडलिक फाटे, पवन तिजारे, जयंत भालेराव, प्रदीप महल्ले, जयंत मानकर, नामदेव गुजरकर, सुनील पाटील, देवेंद्र गावंडे आदींचा समावेश होता.(शहर प्रतिनिधी)