शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
2
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
3
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
4
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
5
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
6
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
7
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
8
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
9
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
10
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
11
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
12
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
13
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
14
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
15
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
16
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
17
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
18
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
19
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
20
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले

जोतिबा फुले आणि सावित्रीबार्इंना भारतरत्न द्या

By admin | Updated: April 12, 2015 01:55 IST

महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबार्इंनी या देशात सामाजिक क्रांती आणि शैक्षणिक सुधारणेचा पाया घातला़ ...

वर्धा : महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबार्इंनी या देशात सामाजिक क्रांती आणि शैक्षणिक सुधारणेचा पाया घातला़ १८४८ मध्ये मुलींकरिता देशातील पहिली शाळा काढून स्त्री शिक्षणाचे बीज रोवले़ देशाच्या सर्वांगिण विकासाकरिता फुले दाम्पत्यानी दिलेल्या योगदानाची दखल घेत त्यांना भारतरत्न हा किताब देऊन गौरविण्यात यावे, अशी मागणी महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर यांना निवेदनातून केली़महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबार्इंना भारत सरकारने भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार देवून सन्मान करावा, अशी संपूर्ण देशातील जनतेची मागणी आहे़ यांसदर्भात विविध संघटनांनी राज्य व केंद्र शासनाला अनेकदा निवेदन दिली़राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री विलास देशमुख यांनीही केंद्र शासनाला पत्र पाठवून ही मागणी केली होती़ महात्मा फुले समता परिषद आणि देशभरातील ओबीसी, आंबेडकरी, आदिवासी संघटनांनी या प्रश्नाकडे केंद्र शासनाचे लक्ष वेधले होते़ महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबार्इंनी पुरोगामी विचारांची मांडणी करून देशाला विकासाच्या प्रवाहात आणले़शासन आणि सर्वच नेते महात्मा फुल्यांचे नाव दररोज घेतात़ त्यामुळे त्यांच्या कार्याबद्दल उतराई होण्याकरिता राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात ठराव पारित करून केंद्राकडे मंजुरीकरिता पाठवा़वा, राज्यशासनाने १० एप्रिल हा संकल्पदिन म्हणून पाळण्याचे जाहीर केले, त्यामुळे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबार्इंना भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान प्रदान करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी शिष्टमंडळात परिषदेचे विभागीय संघटक प्रा़ दिवाकर गमे परिषदेचे जिल्हा संघटक विनय डहाके, निळकंठ राऊत, विजय मुळे, किशोर तितरे, अनिरूद्ध गवई, संजय भगत, सुरेश सातोकर, संजय म्हस्के, रामदास कुकडे, पुंडलिक फाटे, पवन तिजारे, जयंत भालेराव, प्रदीप महल्ले, जयंत मानकर, नामदेव गुजरकर, सुनील पाटील, देवेंद्र गावंडे आदींचा समावेश होता.(शहर प्रतिनिधी)