शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs AUS: रोहितच्या सेंच्युरीसह किंग कोहलीची फिफ्टी; ऑस्ट्रेलिया विरुद्ध अखेरच्या वनडेत अविस्मरणीय शो!
2
पश्चिम सीमेवर भारताचे तिन्ही सैन्य दल पाकिस्तानची झोप उडवणार; NOTAM जारी, १२ दिवस काय घडणार?
3
SBI ठरली 'वर्ल्ड्स बेस्ट कन्झुमर बँक'; दोन मोठ्या पुरस्कांनी सन्मान, पाहा कोणी दिला?
4
Rohit Sharma Century: रोहितचा मोठा धमाका! सिडनीच्या मैदानात साजरं केलं शतकांचं 'अर्धशतक'
5
VIDEO: तरूणी बनली 'स्पायडर वूमन'! कशाचाही आधार न घेता झपाझप भिंतींवर चढली अन्...
6
ठाणे: पाच पिढ्यांची साक्षीदार ‘विठाबाई’! महाराष्ट्रातील ज्येष्ठ आजीबाईचे ११४व्या वर्षी निधन
7
मोठी बातमी! मोदींच्या हत्येचा कट रशियाने उधळला? अमेरिकेचा एजंट ढाक्यामध्ये मारला गेला, चर्चांना उधाण...
8
'या' देशाचा झेंडा आहे जगातील सगळ्यात जुना ध्वज! गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंदवलं गेलंय नाव
9
छत्तीसगडमध्ये पुन्हा नक्षल हिंसाचार; बीजापूरमध्ये दोन ग्रामस्थांची निर्घृण हत्या, परिसरात दहशत
10
IND vs AUS : हिटमॅन रोहितचा आणखी एक हिट शो! सचिन तेंडुलकरनंतर असा पराक्रम करणारा ठरला दुसरा भारतीय
11
Virat Kohli: ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर कोहलीचा मोठा पराक्रम, इयान बॉथमचा महारेकॉर्ड मोडला!
12
Viral Video : आई रॉक्ड अन् लेकी शॉक्ड! सकाळी उशीरापर्यंत झोपून राहणाऱ्या मुलींना उठवण्यासाठी आईनं काय केलं बघाच!
13
धक्कादायक!! २ ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटरशी भारतात भरदिवसा घाणेरडे कृत्य, एकीच्या तर थेट...
14
पुढील वर्षी असं काही होईल, जे यापूर्वी कधीच झालं नाही, बाबा वेंगाची सोन्याबाबत मोठी भविष्यवाणी
15
महिला डॉक्टरने प्रशांत बनकरला प्रपोज केलेला, त्याने...; बहिणीचा धक्कादायक गौप्यस्फोट
16
Virat Kohli Celebration : चेहऱ्यावर हसू अन् खातं उघडल्याचा 'विराट' आनंद! व्हिडिओ बघाच
17
Crime: एकेकाळी 'राज्यस्तरीय पैलवान', लग्नानंतर ड्रग्जचं व्यसन जडलं, पैशांसाठी मुलाला विकले!
18
अफगाणिस्तानातून कोणकोणत्या नद्या पाकिस्तानच्या दिशेने वाहतात? तालिबानने प्रवाहच रोखला तर काय होईल?
19
भारतीय नर्सला सिंगापूरमध्ये १४ महिन्यांचा कारावास अन् २ चाबकाचे फटके; असं नेमकं काय घडलं?
20
IND vs AUS 3rd ODI : 'या' पठ्ठ्यानं कोच गंभीरचा विश्वास ठरवला सार्थ! ऑस्ट्रेलियनं संघ २३६ धावांवर ऑलआउट

गांधींच्या भूमीत 'शिक्षणाची वारी'.. मात्र, त्यांच्याच नावाचा विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 10:52 IST

देशभरात महात्मा गांधी यांची १५० वी जयंती साजरी होत असताना वर्धा येथे आयोजित शासकीय कार्यक्रमात मात्र व्यासपीठावर गांधीजींचा फोटोचा विसर आयोजकांना पडल्याचे दिसून आले.

ठळक मुद्देशेतकरी नेत्यांचा रोष

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: देशभरात महात्मा गांधी यांची १५० वी जयंती साजरी होत असताना वर्धा येथे आयोजित शासकीय कार्यक्रमात मात्र व्यासपीठावर गांधीजींचा फोटोचा विसर आयोजकांना पडल्याचे दिसून आले.वर्धा जिल्ह्यात शालेय शिक्षणमंत्र्यांचा महत्वाकांक्षी असा 'शिक्षणाची वारी' उपक्रम राबवला जात आहे. परंतु, ज्या स्थळी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते ते स्थळ महात्मा गांधीच्या नावाने प्रसिद्ध आहे. गांधींजींचे महात्म्य सांगणारा जगातील सगळ्यात मोठा चरखा या परिसरात आहे. मात्र, कार्यक्रमात कोठेही गांधीजींचा फोटोही लावण्यात आला नव्हता. त्यामुळे गांधींच्याच भूमीत गांधीजींचा विसर पडलेला पहायला मिळाले.शासनाच्या वतीने १५० व्या गांधीजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. वर्ध्यातसुद्धा शिक्षणाची वारी नावाने शालेय शिक्षण मंत्र्यांचा महत्वाकांक्षी उपक्रम राबिवला जात आहे. शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्धाटन करण्यात आले.मात्र, कार्यक्रम पत्रिकेवर उपक्रम स्थळाचा पत्ता लिहिताना 'हुतात्मा स्मारकासमोरील मैदान' असा उल्लेख करण्यात आला होता. एवढेच नव्हे तर कार्यक्रम स्थळी किंवा दिपप्रज्वलन स्थळी गांधीजींचा फोटोही लावण्यात आला नव्हता.या प्रकारामुळे आयोजकांवर टीका होत आहे. सोशल मिडियावरही याबाबत चर्चा रंगली आहे.शिक्षणाच्या वारीवर दरवर्षी लाखो रुपये खर्च केले जातात. आज अनेक शाळांना शासनाच्या मदतीची गरज आहे. मात्र, शासन या समस्येकडे दुर्लक्ष करत आहे. ही बाब मनाला खटकणारी आहे, असे मत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य सरचिटणीस विजय कोंबे यांनी यावेळी व्यक्त केले.गांधीजींच्या विचारांनी प्रभावित सेवाग्राम आश्रम परिसरात महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून राज्य स्तरीय शिक्षण प्रदर्शन 3/4/5/6 जानेवारी 2019 ला आयोजित केले आहे. आज या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले आहे. या परिसरात व व्यासपीठावर राज्यातील मंत्री, मुख्यमंत्री व अन्य भाजप नेत्यांची मोठमोठी फोटो बैनर/फ्लैक्स दिसत आहे. पण गांधीजींचा एक तरी फोटो किमान मंचावर, गेटवर, परिसरात लावण्याचे सौजन्य या लोकांना दाखवता आलेलं नाही हे विशेष आहे.गांधीजींची १५० वी जयंतीचा कार्यक्रम करत असलेल्या शासन- प्रशासनाला महात्मा गांधीजींच्या जागेवर गांधीजींचाच विसर पडला , यावरून या भाजपा प्रणित लोकांच्या ओठात एक आणि पोटात एक हे सहज लक्षात येते.अविनाश काकडे,शेतकरी नेते

 

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधी