शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
3
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
4
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
5
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
6
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
7
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
8
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
9
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
10
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
11
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
12
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
13
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
14
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
15
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
16
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
17
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
18
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
19
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
20
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!

स्वातंत्र्य हे साध्य नव्हे तर भविष्याच्या उभारणीचे साधन होते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 06:00 IST

स्वांतत्र्य हे त्यांच्यासाठी साध्य नव्हते तर ते भविष्याच्या उभारणीचे साधन होते, असे मौलिक विचार ‘जवाहरलाल नेहरु: स्वांतत्र्य लढ्याचे नेते आणि देशाचे पंतप्रधान’ या पुस्तकात सामावलेले आहे. या पुस्तकाचे लेखन लोकमतच्या नागपूर आवृत्तीचे संपादक सुरेश द्वादशीवार यांनी केले असून ते पुस्तक आज सेवाग्राम येथे महात्मा गांधी यांच्या चरणी अर्पण करण्यात आले.

ठळक मुद्देसुरेश द्वादशीवार लिखित ‘जवाहरलाल नेहरु : स्वातंत्र्य लढ्याचे नेते व पंतप्रधान’ पुस्तक बापूंना अर्पण

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : जवाहरलाल नेहरु यांच्यासाठी स्वातंत्र्य हा जुन्या मार्गाचा शेवट नव्हता, नव्या वाटेचा आरंभ होता. त्या आधीचा त्यांचा व देशाचा प्रवास एका प्रदीर्घ व अंधाऱ्या वाटेवरील कष्टाचा, वेदनांचा व विजयांचा होता. स्वांतत्र्य हे त्यांच्यासाठी साध्य नव्हते तर ते भविष्याच्या उभारणीचे साधन होते, असे मौलिक विचार ‘जवाहरलाल नेहरु: स्वांतत्र्य लढ्याचे नेते आणि देशाचे पंतप्रधान’ या पुस्तकात सामावलेले आहे. या पुस्तकाचे लेखन लोकमतच्या नागपूर आवृत्तीचे संपादक सुरेश द्वादशीवार यांनी केले असून ते पुस्तक आज सेवाग्राम येथे महात्मा गांधी यांच्या चरणी अर्पण करण्यात आले.सेवाग्राम येथील महात्मा गांधी आश्रमातील बापू कुटीला संपादक सुरेश द्वादशीवार यांनी भेट दिली. त्यांनी ‘जवाहरलाल नेहरु: स्वांतत्र्य लढ्याचे नेते आणि देशाचे पंतप्रधान’ हे पुस्तक बापू कुटीतील बापुंच्या गादीवर ठेऊन ते नतमस्तक झाले. यावेळी चंद्रपूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा मनपा नगरसेवक नंदू नागरकर, सेवाग्राम आश्रम कार्यालयाचे प्रमुख सिद्धेश्वर उंबरकर, आनंद निकेतन विद्यालयाच्या संचालिका सुषमा शर्मा व अतुल शर्मा यांची उपस्थिती होती. द्वादशीवार यांनी आश्रम परिसराची पाहणी करुन पुस्तक विक्री केंद्रालाही भेट दिली. त्यांच्या पुस्तकाच्या शेवटच्या पानावर दिवंगत पतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या आयुष्याच्या प्रवासाचे ओझरते वर्णन करताना त्यांनी २७ वर्षे स्वातंत्र्यलढ्याच्या धकाधकित गेली. त्यापैकी १० वर्षे तुरूंगात काढली होती. डिसेंबर १९२१ मध्ये ते प्रथम तुरूंगात गेले.त्यांचा अखेरचा तुरुंगवास ९ आॅगस्ट १९४२ रोजी सुरू झाला होता. तो १ हजार ४१ दिवसांचा होता. अखेरच्या कारावासानंतर दोन वर्षांनी ते देशाचे पंतप्रधान झाले आणि १६ वर्षे त्या पदावर राहिले.त्या काळात त्यांनी देशाच्या आधुनिकतेची, लोकशाही वाटचालीची व सर्वक्षेत्रिय प्रगतीची पायाभरणी केली. अशा या नेत्याचे चरित्र समजून घेतले पाहिजे, कारण एका मर्यादित अर्थाने ते देशाचेही चरित्र आहे, असेही या पुस्तकात नमुद आहे.

टॅग्स :Jawaharlal Nehruजवाहरलाल नेहरू