शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
3
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
4
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
5
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
6
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
7
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
8
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
9
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
10
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
11
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
12
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
13
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
14
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
15
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
16
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
17
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
18
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
19
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
20
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...

डुकरांचा मुक्तसंचार, शहरात अस्वच्छतेचा कळस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 05:00 IST

आर्वी शहरात अनेक वार्डात प्रभागात कच्या नाल्या आहे तर काही प्रभागात नाल्याचा पताच नाही. त्यामुळे अनेक घरातील सांडपाणी जागोजागी जमा होते या सांडपाण्यात डुकर बिनधास्तपणे वावरतात. त्यामुळे रोगराईला निमंत्रण मिळत आहे. शहरात साफसफाईचा बोजवारा उडाल्याने मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग लागलेले आहे. त्यामुळे त्याची दुर्गंधी सुटून नागरिकांच्या आरोग्यांवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. या घाणीमुळे मच्छरांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे चित्र सर्वत्र आहे.

ठळक मुद्देखुल्या नाल्यांमुळे डास वाढले : नागरिकांच्या आरोग्याला धोका

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : शहरातील मुख्य मार्गावर बसलेल्या मोकाट जनावरे सोबतच आता शहरात डुकरांच्या हैदोसाने नागरिक त्रस्त झाले आहे. आर्वीत जागोजागी डुकराचे बस्तान आहे याकडे नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने नागरिकांत रोष निर्माण झाला आहे.आर्वी शहरात अनेक वार्डात प्रभागात कच्या नाल्या आहे तर काही प्रभागात नाल्याचा पताच नाही. त्यामुळे अनेक घरातील सांडपाणी जागोजागी जमा होते या सांडपाण्यात डुकर बिनधास्तपणे वावरतात. त्यामुळे रोगराईला निमंत्रण मिळत आहे.शहरात साफसफाईचा बोजवारा उडाल्याने मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग लागलेले आहे. त्यामुळे त्याची दुर्गंधी सुटून नागरिकांच्या आरोग्यांवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. या घाणीमुळे मच्छरांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे चित्र सर्वत्र आहे.या घाणीत डुकरे बिनधास्त लोळण घेतात आणि परिसरात रोगही पसरवितात एवढेच नव्हे तर अंगणात महिला भांडे घासणे, धुणे आदी कामे करीत असताना डुकरे येऊन भांड्याला तोंड लावतात त्यामुळे महिलाही त्रस्त झाल्या आहेत. शहरातील या डुकरांचा बंदोबस्त नगरपालिकेने करावा मागणी नागरिकांनी केली आहे. याबाबत पालिकेला निवेदन दिले आहे.मोकाट जनावरांचा ठिय्या कचऱ्यांच्या ढिगावरचआर्वी शहरात दररोज मोठ्या प्रमाणावर कचरा जमा होतो. हा कचरा शहरातून कचरा गाड्या जमा करतात. मात्र अनेकदा नागरिक कुठेही कचरा टाकत असतात. त्यावर मोकाट जनावर, डुकर यांनी ठिय्या दिला आहे. कचºयांवर जनावर चरताना दिसून येतात. डुकरांची मोठी रांगच रांग शहरात अनेक भागात फिरत असल्याचे दिसून येते.यांचा कुणीही बंदोबस्त करीत नसल्याचे चित्र आहे.आर्वी शहरात डुकरांचे प्रमाण वाढले आहे हे माहीत आहेच त्याचा नागरिकांना त्रास होतो आहे. आम्ही दोन महिन्यापूर्वीच डुकरे पकडण्या संबंधाची जाहिरात वर्तमानपत्रात दिली आहे. पण अद्यापही कोणी कंत्राटदार हे काम घेण्यासाठी आलेले नाही.-सुनील आरेकर, आरोग्य अधिकारी नगरपालिका आर्वी.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान