शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
4
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
5
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
6
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
7
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
8
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
9
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
10
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
11
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
12
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
13
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
14
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
15
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
16
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
17
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
18
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
19
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
20
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!

अवैध वाळू वाहतूक करणारे चार ट्रक जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 21:34 IST

शहरात विना रॉयल्टी अवैधरित्या वाळूची वाहतूक करताना चार ट्रक जप्त केले आहे. ही चारही वाहने जुन्या तहसील कार्यालयाच्या प्रांगणात उभी असून प्रत्येक वाहन मालकाला जवळपास दीड लाख रुपयाचा दंड ठोठावणार असल्याचे सांगण्यात आले.

ठळक मुद्देजिल्हा पथकाची कारवाई : एका ट्रकला जवळपास दीड लाखांचा दंड

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरात विना रॉयल्टी अवैधरित्या वाळूची वाहतूक करताना चार ट्रक जप्त केले आहे. ही चारही वाहने जुन्या तहसील कार्यालयाच्या प्रांगणात उभी असून प्रत्येक वाहन मालकाला जवळपास दीड लाख रुपयाचा दंड ठोठावणार असल्याचे सांगण्यात आले. ही कारवाई जिल्हा पथकाने केली असून वाळू माफीयांचे धाबे दणाणले आहे.न्यायालयाच्या आदेशानंतर वाळू घाटावरुन उपसा बंद करण्याच्या सूचना दिल्यानंतरही वाळू उपसा सुरुच असल्याची माहिती जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ.इम्रान शेख यांना मिळाली. या माहितीच्या आधारावर खनिकर्म अधिकारी शेख व कर्मचारी अनंता राऊत यांनी दुचाकीने महिलाश्रम चौक गाठत तीन ट्रक ताब्यात घेतले तसेच बरबडी या मार्गावरुन एक ट्रक ताब्यात घेऊन चारही ट्रक जप्त केले आहे. यामध्ये राजू तायवाडे रा.गणेशनगर यांच्या मालकीचा ट्रक क्रमांक एम.एच.३१ सीबी २५०८, धिरज नारसे रा.गणेशनगर यांच्या मालकीचा एम.एच.४० वाय ३१५१ व टिष्ट्वंकल पठाण रा. वर्धा यांच्या मालकीचा एम.एच.४० एन.०१५० यासह आणखी एक ट्रक जप्त केला असून त्याची नोद बाकी आहे. हे चारही ट्रक तहसीलदारांकडे सोपविले असून जुन्या तहसील कार्यालयाच्या इमारतीत उभे आहे. या ट्रक मालकांवर वाहनाचे प्रत्येकी १ लाख रुपये आणि ट्रकमधील रेतीसाठा असे मिळून जवळपास प्रत्येकी दीड ते पावणे दोन लाख रुपये दंड ठोठावणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

टॅग्स :sandवाळू