शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
4
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
5
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
6
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
7
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
8
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
9
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
10
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
11
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
12
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
13
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
14
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
15
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
16
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
17
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
18
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
19
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
20
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!

शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ केले अन्नत्याग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2019 23:43 IST

सततची नापिकी आणि पावसाची दडी यामुळे शेतकरी अडचणीत आला असून या शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ प्रहार जनशक्ती पक्षाने एकदिवसीय अन्नत्याग आंदोलन करीत जिल्हाधिकाºयांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्देरक्तदान शिबिर : प्रहारचे एकदिवसीय आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सततची नापिकी आणि पावसाची दडी यामुळे शेतकरी अडचणीत आला असून या शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ प्रहार जनशक्ती पक्षाने एकदिवसीय अन्नत्याग आंदोलन करीत जिल्हाधिकाºयांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूला असलेल्या आंदोलनस्थळी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी रक्तदानही केले. तसेच शेतकºयांना तत्काळ पीकविम्याचा लाभ मिळावा, दुबार पेरणी करणाºयांना आर्थिक मदत द्यावी, मिश्र खतांच्या वाढलेल्या किमती व त्यामध्ये होणारी लूट थांबवावी, शेतकºयांच्या शेतमालाला योग्य भाव द्यावा यासह बोगस बियाणे कंपन्यांवर कारवाई करावी, वन्यप्राण्यांमुळे शेतकºयांवर होणारे हल्ले कमी करण्यासाठी उपाय योजना करून शेतकºयांना वनविभागाने तत्काळ आर्थिक मदत द्यावी, अशा असंख्य मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांना देण्यात आले.निवेदन देताना प्रहारचे जिल्हाप्रमुख विकास दांडगे, रसुलाबादचे सरपंच राजेश सावरकर, अरूणा सावरकर, विवेक ठाकरे, रिना श्रीखंदकर, आमोद क्षीरसागर, शैलेश सहारे, सुमेध उमक, गौरव काळमेघ, संजय मेश्राम, महेश साहू व आदित्य कोकडवार यांची उपस्थिती होती.

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपBlood Bankरक्तपेढी