शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

कामांच्या गुणवत्तेवर भर द्या, अन्यथा कारवाईला सामोरे जा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 22:28 IST

पंचायत राज व्यवस्थेमध्ये ग्रामपंचायत स्तरावर मोठ्या प्रमाणात निधी दिला जातो. हा निधी योग्यरीत्या खर्च करुन कामाच्या गुणवत्तेकडे लक्ष द्या, अन्यथा कारवाईला सामोरे जा!, असा इशारा जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन मडावी यांनी ‘जिल्हा परिषद आपल्या दारी’ या उपक्रमांतून हिंगणघाट तालुक्यातील अधिकाऱ्यांना दिला.

ठळक मुद्देनितीन मडावी : हिंगणघाटला ‘जिल्हा परिषद आपल्या दारी’

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पंचायत राज व्यवस्थेमध्ये ग्रामपंचायत स्तरावर मोठ्या प्रमाणात निधी दिला जातो. हा निधी योग्यरीत्या खर्च करुन कामाच्या गुणवत्तेकडे लक्ष द्या, अन्यथा कारवाईला सामोरे जा!, असा इशारा जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन मडावी यांनी ‘जिल्हा परिषद आपल्या दारी’ या उपक्रमांतून हिंगणघाट तालुक्यातील अधिकाऱ्यांना दिला.‘जिल्हा परिषद आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत हिंगणघाट येथील पंचायत समितीमध्ये बैठक घेण्यात आली. यावेळी शासनाच्या विविध योजनांची तपशीलवार माहिती देऊन योजनानिहाय कार्यवाहीचा आढावा घेतला. जिल्हा परिषद ही ग्रामीण विकासाला चालना देणारी पंचायतराज संस्था असल्याने ग्रामीण व्यक्ती केंद्रस्थानी ठेऊन कामकाज करावे, अशा सूचना जि.प.अध्यक्ष मडावी यांनी दिल्या. तर मुख्य कार्यकारी अधिकारी अजय गुल्हाणे यांनी योजना राबविता पंचायत समिती, बांधकाम, लघूसिंचन, आरोग्य विभागाचे तालुकास्तरीय अधिकाºयांनी कोणत्याही प्रकारची हयगय न करता कामाची दक्षता बाळगण्याचे निर्देश दिले. या बैठकीला जिल्हा परिषदच्या उपाध्यक्ष कांचन नांदुरकर, महिला व बालकल्याण सभापती सोनाली कलोडे, शिक्षण व आरोग्य सभापती जयश्री गफाट, समाज कल्याण सभापती निती गजाम, हिंगणघाट पंचायत समितीचे सभापती गंगाधर कोल्हे, उपसभापती डॉ.विजय पर्बत, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. करुणा जुईकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विवेक इलमे, विपूल जाधव,जि.प.सदस्य माधव चंदनखेडे, शरद सहारे, धनराज तेलंग, जोत्स्ना सरोदे,मिलींद कोपुलवार, विभा ढगे तसेच जिल्हा परिषदेतील विभागप्रमुख व पंचायत समितीचे सर्व सदस्य, सरपंच, ग्रामविकास अधिकारी, शाखा अभियंता, विस्तार अधिकारी तसेच शासकीय खात्याचे अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :zpजिल्हा परिषद