शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
4
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
5
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
6
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
7
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
8
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
9
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
10
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
11
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
12
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
13
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
14
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
15
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
16
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
17
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
18
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
19
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
20
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!

आगीत शेतीसाहित्य भस्मसात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 23:31 IST

नजीकच्या एकुर्ली येथील शेतशिवारात आग लागली. या आगीत शेतकºयांचे शेतीसाहित्य भस्मसात झाले. ही घटना शनिवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. या चार शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.

ठळक मुद्देतळेगाव येथील घटना : चार शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कतळेगाव (टा.) : नजीकच्या एकुर्ली येथील शेतशिवारात आग लागली. या आगीत शेतकºयांचे शेतीसाहित्य भस्मसात झाले. ही घटना शनिवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. या चार शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.शेतकरी संगीता महादेव तडस, हरिष पुंडलिक चुटे, निलेश पुंडलिक चुटे व योगेश पुंडलिक चुटे यांचे तळेगाव शिवारात शेत आहे. या शेतात शनिवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास आग लागली. यात ४० स्प्रिंकलर पाईप, पीव्हीसी पाईप, चार एकरातील ड्रीपच्या नळ्या, व्हॉल्व्ह, जनावरांचा चारा पूर्णत: जळाला. यात शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. दुपारी १.३० ते २ वाजताच्या सुमारास शेतात आग लागल्याची माहिती मिळताच शेतकऱ्यांनी शेताकडे धाव घेतली; पण आग संपूर्ण शेतात पसरली होती. दोन दिवसांपासून महावितरणने भारनियमनात बदल केला आहे दिवसभर चालणारा विद्युत पुरवठा रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत बंद असतो. शनिवारी सकाळपासूनच वीज पुरवठा बंद होता. यामुळे शेतकऱ्यांना आग विझविणे शक्य झाले नाही. काही वेळातच आग दोन किलोमीटरपर्यंत गेल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगतात.यामुळे नाईलाजास्तव जेसीबीच्या साह्याने काही ठिकाणी माती उकरून आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करण्यात आल. तोपर्यंत आग धोत्रा शिवारापर्यंत पसरली होती. यामुळे अनेक शेतांतील गुरांचा चारा, पाईप, डीप आदी साहित्याची राखरांगोळी झाली. घटनेची माहिती तलाठ्यांना देण्यात आली. यावरून कोतवालांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून अहवाल सादर केला.

टॅग्स :fireआग