शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
3
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
4
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
5
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
6
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
7
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
8
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
9
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
10
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
11
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
12
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
13
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
14
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
15
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
16
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
17
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
18
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
19
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
20
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची भिस्त आता आर्द्रावर; पावसाने फिरविली पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 11:18 IST

शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पिके चांगली व वाढ होण्यासाठी आर्द्रा नक्षत्रातील पावसाची गरज आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: मृग नक्षत्रात आलेल्या पेरणी योग्य पावसामुळे बहुतांश पेरण्या पूर्ण झाल्या. पण मृग नक्षत्राचे शेवटचे दिवस व आर्द्रा नक्षत्रात सुरूवातीचे दिवसात वरूणराजा रुसल्याचे पाहायला मिळत आहे. त्या मुळे शेतकऱ्यांची भिस्त आता आर्द्रा नक्षत्रावर अवलंबून आहे.सेलू तालुक्यातील बागायती शेतीत प्रथमच सोयाबीन च पेरा वाढला आहे तर मागील वर्षीच्या तुलनेत कपाशी चा पेरा मोठ्या प्रमाणात घटला आहे या वर्षीच्या खरीप हंगामात तुरीचा पेराही वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहेमृग सरी कोसळल्या आणि शेतकऱ्यांची पेरणीची लगबग सुरू झाली. अवघ्या एका आठवड्यात शेतकऱ्यांनी पेरणी पूर्ण केली खरी. पाऊस येईल अशी आशा असलेल्या शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या. गत सहा दिवसापासून पाऊस पडेना त्यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली काहींनी तुषार सिंचनाचा वापर सुरू केला असला तरी वीज भारनियमनाचा फटका सहन करावा लागत आहेपाऊस दोन ते तीन दिवस आला नाही तर कपाशीची दोबन वाढण्याची शक्यता नाकारता येत नाहीशेतकऱ्यांना खरीप हंगामातील पिके चांगली व वाढ होण्यासाठी आर्द्रा नक्षत्रातील पावसाची मात्र गरज आहे.भारनियमनाच्या वेळेत बदल गरजेचारात्र पाळीत असणारा थ्री फेज विद्युत पुरवठा हा सकाळी ८ पर्यंत राहत असून ही वेळ १० वाजेपर्यंत करणे व दिवसा दिला जाणारा विद्युत पुरवठा हा सकाळी ७ ते सायंकाळी ५ पर्यंत केल्यास शेतकऱ्यांच्या हिताचे ठरणार आहे. वावर आहे तर पॉवर आहे म्हणायचं असेल तर वीज वितरण कंपनीने ह्या वेळेत वीज दिल्यास शेतकरी ओलित करू शकतील.

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊस