शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची भिस्त आता आर्द्रावर; पावसाने फिरविली पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 11:18 IST

शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पिके चांगली व वाढ होण्यासाठी आर्द्रा नक्षत्रातील पावसाची गरज आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: मृग नक्षत्रात आलेल्या पेरणी योग्य पावसामुळे बहुतांश पेरण्या पूर्ण झाल्या. पण मृग नक्षत्राचे शेवटचे दिवस व आर्द्रा नक्षत्रात सुरूवातीचे दिवसात वरूणराजा रुसल्याचे पाहायला मिळत आहे. त्या मुळे शेतकऱ्यांची भिस्त आता आर्द्रा नक्षत्रावर अवलंबून आहे.सेलू तालुक्यातील बागायती शेतीत प्रथमच सोयाबीन च पेरा वाढला आहे तर मागील वर्षीच्या तुलनेत कपाशी चा पेरा मोठ्या प्रमाणात घटला आहे या वर्षीच्या खरीप हंगामात तुरीचा पेराही वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहेमृग सरी कोसळल्या आणि शेतकऱ्यांची पेरणीची लगबग सुरू झाली. अवघ्या एका आठवड्यात शेतकऱ्यांनी पेरणी पूर्ण केली खरी. पाऊस येईल अशी आशा असलेल्या शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या. गत सहा दिवसापासून पाऊस पडेना त्यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली काहींनी तुषार सिंचनाचा वापर सुरू केला असला तरी वीज भारनियमनाचा फटका सहन करावा लागत आहेपाऊस दोन ते तीन दिवस आला नाही तर कपाशीची दोबन वाढण्याची शक्यता नाकारता येत नाहीशेतकऱ्यांना खरीप हंगामातील पिके चांगली व वाढ होण्यासाठी आर्द्रा नक्षत्रातील पावसाची मात्र गरज आहे.भारनियमनाच्या वेळेत बदल गरजेचारात्र पाळीत असणारा थ्री फेज विद्युत पुरवठा हा सकाळी ८ पर्यंत राहत असून ही वेळ १० वाजेपर्यंत करणे व दिवसा दिला जाणारा विद्युत पुरवठा हा सकाळी ७ ते सायंकाळी ५ पर्यंत केल्यास शेतकऱ्यांच्या हिताचे ठरणार आहे. वावर आहे तर पॉवर आहे म्हणायचं असेल तर वीज वितरण कंपनीने ह्या वेळेत वीज दिल्यास शेतकरी ओलित करू शकतील.

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊस