शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोटातील कारचा मालक सलमान पोलिसांच्या ताब्यात; गाडी दुसऱ्याला विकल्याचा दावा! पोलिसांची चौकशी सुरू
2
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
3
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
4
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
5
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
6
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
7
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
8
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
9
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
11
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
12
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
13
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
14
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
15
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
16
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
17
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
18
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
19
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन
20
Honeymoon Destinations : गुलाबी थंडीत रोमँटिक हनिमून प्लॅन करताय? भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट!

पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांचा मृत्यूशी खेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 05:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सेलू : जंगली श्वापदांपासून पीक वाचविण्यासाठी शेतकरी वाटेल ते प्रयोग करतो, मात्र जंगली श्वापदांचा मुक्तसंचार अलीकडे ...

ठळक मुद्देवन्यप्राण्यांकडून नुकसान । विजेच्या धक्क्याने शेतकºयाचा जंगलव्याप्त भागात मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू : जंगली श्वापदांपासून पीक वाचविण्यासाठी शेतकरी वाटेल ते प्रयोग करतो, मात्र जंगली श्वापदांचा मुक्तसंचार अलीकडे खुप वाढला आहे. त्यामुळे तळहाताच्या फोडाप्रमाणे काळजी घेवून वाढविलेले पीक एका रात्रीतून फस्त केल्या जाते. नाईलाज म्हणून जीवावर उदार होवून अनेक शेतकरी मृत्यूचे सापळे लावतात परंतु क्षुल्लक चुकीने अनेकदा शेतकरीच यात बळी ठरतो. या घटना टाळण्यासाठी शेतकऱ्यांकडे इलाज नसला तरी शेतकऱ्यांनी हा जीवावरचा घातक खेळ थांबविण्याची गरज आहे.जंगली श्वापदांमुळे शेतकऱ्यांना शेती कशी करावी हा प्रश्न आहे. रानडुकर, रोही, अस्वल व इतर प्राण्यांचा मुक्त संचार असतो. पेरलेल्या पिकांची एका दिवसात माती केल्या जाते. नाईलाजाने शेतकरी शेताच्या सभोवताल बारीक तार लावून त्यात रात्रभर वीजप्रवाह सोडत असतात. अनेकदा चुकीने शेतकऱ्यांचा बळी गेल्याच्या घटना घडतात. शेतकरी वाघ बिबट व इतर जंगली श्वापदांच्या भितीमुळे आता पिकांची जागल करून शकत नाही. आंधार पडण्यापूर्वी शेतातून घरी यावे लागते. मजुर लोक माणसावर हल्ले झाल्याच्या घटनेने कामावर यायला तयार नसतात. अनेकांच्या शेतात रोह्यांची कळप जातात. रानडुक्कर पिकांची नासाडी करते. शेतात महागडे बि-बियाणे पेरल्यावर या प्रकोपामुळे मोठे नुकसान होते. हे माहित असूनही हा जुगार शेतकरी नाईलाजाने दरवर्षी खेळतो यात त्यांचे मोठे नुकसान होते. प्रसंगी स्वत:च्या जीवाशी खेळून शेती करणाऱ्या या शेतकऱ्यांकडे शासनाने विशेष वाव म्हणून लक्ष द्यावे अशी आमगाव, सोंडी, सालई, सालई (पेवठ) येथील शेतकऱ्यांची मागणी आहे.वनविभागाची मदतीसाठी टाळाटाळवन्यप्राण्यांच्या मुक्त संचारामुळे शेती हा व्यवसाय करणे तेथील शेतकऱ्यांना कठीण आहे. आता जंगली श्वापदांचे कळप सर्वत्र विखुरले आहे. शेतकरी या प्राण्यांपासून पीक वाचविण्यासाठी स्वत:च्या जीवाची पर्वा करीत नाही. शासन नुकसानग्रस्त शेतकरी व जखमींना नाममात्र भरपाईसाठी वर्षांनुवर्षे झुलवित ठेवते. अनेक शेतकऱ्यांना आशा सोडून दिली. सालईचा गजानन सराडे नावाचा तरूण व्यवसाय सोडून स्वत:ची शेती कसायला लागला. तर त्याच्या हाताला वन्यप्राण्यांमुळे शेतीतून काहीच येत नाही. असे तो सांगत होता, हीच अवस्था सर्वांची आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी