शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शेतजमीन वाळल्याशिवाय मळणी नाही

By admin | Updated: March 7, 2016 02:00 IST

सतत सुरू असलेल्या पावसामुळे जमिनी ओल्या आहेत. यामुळे पाऊस थांबून आठ ते दहा दिवस झाल्याशिवाय गहू पिकाची मळणी शक्य नाही.

सेलू : सतत सुरू असलेल्या पावसामुळे जमिनी ओल्या आहेत. यामुळे पाऊस थांबून आठ ते दहा दिवस झाल्याशिवाय गहू पिकाची मळणी शक्य नाही. त्यातही गारपिटाने गव्हाच्या उताऱ्यात मोठ्या प्रमाणात घट येणार आहे. गहू जमीनदोस्त झाल्याने मळणीच्या वेळी गहू उपटून येतील त्यावेळी गव्हात माती होण्याची भीती शेतकऱ्याच्या मनात आहे. गव्हाचा रंग सततचा पाऊस हिरावून नेणार आहे. सततच्या नापिकीमुळे आर्थिकदृष्ट्या हतबल झालेला शेतकरी दरवर्षी खरीप व रबी हंगाम घेण्यास पुढाकार घेत असून यावर्षी तरी चांगले उत्पन्न येईल ही आशा ठेवून शेती करीत आहे. पण अस्मानी व सुलतानी संकटाचा सामना त्याला करावा लागत आहे. पिकाचे नुकसान झाले असताना शासनाच्यावतीने अद्याप सर्वेक्षणाला प्रारंभ झाला नसल्याचे दिसून येत आहे. प्रशासनाच्यावतीने सर्व्हे करणे सुरू झाले असले तरी कृषी विभागाचे किंवा महसूल विभागाचे कर्मचारी अद्यापही शेताच्या धुऱ्यावर पोहोचले नाही. यामुळे शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीचा लाभ मिळेल अथवा नाही याची शाश्वती नसल्याच्या प्रतिक्रीया व्यक्त होत आहे.(तालुका प्रतिनिधी)