शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय नाही तर सामाजिक स्तरावर शेतकºयांचे हीत जोपासावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 00:14 IST

हमीभाव शेतकºयांच्या उत्पादित मालावरील खर्चाचा विचार करून एक आदर्श व्यवस्था झाली पाहिजे. या परिसंवादात शेतकºयांच्या समस्या, कृषी मुल्य, उत्पादनावर अभ्यास व्हावा.

ठळक मुद्देबाबा आढाव : सेवाग्राम येथे शेती प्रश्नावरील राष्टÑीय परिसंवादाचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : हमीभाव शेतकºयांच्या उत्पादित मालावरील खर्चाचा विचार करून एक आदर्श व्यवस्था झाली पाहिजे. या परिसंवादात शेतकºयांच्या समस्या, कृषी मुल्य, उत्पादनावर अभ्यास व्हावा. शेतकºयांच्या हितांसाठी कार्य करणाºया संगठनांनी एकत्र येत सरकारवर दबाव निर्माण करणे आवश्यक आहे. शासनाने सुध्दा राजकीय नाही तर सामाजिक स्तरावर शेतकºयांचे हित जोपासणारी असावी असे मत बाबा आढाव यांनी मांडले.येथील यात्री निवासमध्ये शनिवारपासून सुरू झालेल्या शेती प्रश्नावर राष्टÑीय परिसंवादात ते बोलत होते. हा परिसंवाद सर्व सेवा संघ व सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित आहे.सर्व सेवा संघाचे अध्यक्ष महादेव विद्रोही म्हणाले, महात्मा गांधी व कस्तुरबा गांधी यांच्या १५० व्या जयंती निमित्त दोन दिवसीय परिसंवाद आहे. देशाच्या पोशिंद्यावर आत्महत्या करण्याचा प्रसंग उद्भवत आहे. हक्काकरिता शेतकºयांना आंदोलन करावे लागत आहे. शेतकºयांच्या समस्या मांडणाºयांना कायद्याचा दम दिल्या जात आहे. सुधाकर जाधव यांनी शेतकºयांनी शेतीला व्यवसायिक स्वरूप दिले पाहिजे. परंपरागत ज्ञान, तंत्र, विचार बाजूला ठेवून स्वातंत्र्यपणे फायद्याची शेती कशी करता येईल यावर भर दिला पाहिजे. पुर्णत: शेतीवर व काही अशी शेती करणारे यात शेतीवरच अवलंबून असणाºयांची हलाखीची स्थिती दिसून आली.आजच्या सत्रात शेतीमधील आवाहने व सरकारची भूमिका, कृषी मुल्य निर्धारनातील त्रुटी व सुधारणांची आवश्यकता आदी विषयांवर सुभाष वारे, जयदीप हार्डीकर, राजू भिसे, श्रीकांत बाराहाते आदिंनी मते मांडली.परिसंवादाच्या उद्घाटन सत्राचे संचालन व संयोजन किसान अधिकार अभियानचे अविनाश काकडे यांनी केले. सर्व मान्यवरांचे स्वागत आश्रम प्रतिष्ठानचे मंत्री प्रा. डॉ. श्रीराम जाधव यांनी केले.