शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

राजकीय नाही तर सामाजिक स्तरावर शेतकºयांचे हीत जोपासावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 00:14 IST

हमीभाव शेतकºयांच्या उत्पादित मालावरील खर्चाचा विचार करून एक आदर्श व्यवस्था झाली पाहिजे. या परिसंवादात शेतकºयांच्या समस्या, कृषी मुल्य, उत्पादनावर अभ्यास व्हावा.

ठळक मुद्देबाबा आढाव : सेवाग्राम येथे शेती प्रश्नावरील राष्टÑीय परिसंवादाचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : हमीभाव शेतकºयांच्या उत्पादित मालावरील खर्चाचा विचार करून एक आदर्श व्यवस्था झाली पाहिजे. या परिसंवादात शेतकºयांच्या समस्या, कृषी मुल्य, उत्पादनावर अभ्यास व्हावा. शेतकºयांच्या हितांसाठी कार्य करणाºया संगठनांनी एकत्र येत सरकारवर दबाव निर्माण करणे आवश्यक आहे. शासनाने सुध्दा राजकीय नाही तर सामाजिक स्तरावर शेतकºयांचे हित जोपासणारी असावी असे मत बाबा आढाव यांनी मांडले.येथील यात्री निवासमध्ये शनिवारपासून सुरू झालेल्या शेती प्रश्नावर राष्टÑीय परिसंवादात ते बोलत होते. हा परिसंवाद सर्व सेवा संघ व सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित आहे.सर्व सेवा संघाचे अध्यक्ष महादेव विद्रोही म्हणाले, महात्मा गांधी व कस्तुरबा गांधी यांच्या १५० व्या जयंती निमित्त दोन दिवसीय परिसंवाद आहे. देशाच्या पोशिंद्यावर आत्महत्या करण्याचा प्रसंग उद्भवत आहे. हक्काकरिता शेतकºयांना आंदोलन करावे लागत आहे. शेतकºयांच्या समस्या मांडणाºयांना कायद्याचा दम दिल्या जात आहे. सुधाकर जाधव यांनी शेतकºयांनी शेतीला व्यवसायिक स्वरूप दिले पाहिजे. परंपरागत ज्ञान, तंत्र, विचार बाजूला ठेवून स्वातंत्र्यपणे फायद्याची शेती कशी करता येईल यावर भर दिला पाहिजे. पुर्णत: शेतीवर व काही अशी शेती करणारे यात शेतीवरच अवलंबून असणाºयांची हलाखीची स्थिती दिसून आली.आजच्या सत्रात शेतीमधील आवाहने व सरकारची भूमिका, कृषी मुल्य निर्धारनातील त्रुटी व सुधारणांची आवश्यकता आदी विषयांवर सुभाष वारे, जयदीप हार्डीकर, राजू भिसे, श्रीकांत बाराहाते आदिंनी मते मांडली.परिसंवादाच्या उद्घाटन सत्राचे संचालन व संयोजन किसान अधिकार अभियानचे अविनाश काकडे यांनी केले. सर्व मान्यवरांचे स्वागत आश्रम प्रतिष्ठानचे मंत्री प्रा. डॉ. श्रीराम जाधव यांनी केले.