शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

राजकीय नाही तर सामाजिक स्तरावर शेतकºयांचे हीत जोपासावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 00:14 IST

हमीभाव शेतकºयांच्या उत्पादित मालावरील खर्चाचा विचार करून एक आदर्श व्यवस्था झाली पाहिजे. या परिसंवादात शेतकºयांच्या समस्या, कृषी मुल्य, उत्पादनावर अभ्यास व्हावा.

ठळक मुद्देबाबा आढाव : सेवाग्राम येथे शेती प्रश्नावरील राष्टÑीय परिसंवादाचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : हमीभाव शेतकºयांच्या उत्पादित मालावरील खर्चाचा विचार करून एक आदर्श व्यवस्था झाली पाहिजे. या परिसंवादात शेतकºयांच्या समस्या, कृषी मुल्य, उत्पादनावर अभ्यास व्हावा. शेतकºयांच्या हितांसाठी कार्य करणाºया संगठनांनी एकत्र येत सरकारवर दबाव निर्माण करणे आवश्यक आहे. शासनाने सुध्दा राजकीय नाही तर सामाजिक स्तरावर शेतकºयांचे हित जोपासणारी असावी असे मत बाबा आढाव यांनी मांडले.येथील यात्री निवासमध्ये शनिवारपासून सुरू झालेल्या शेती प्रश्नावर राष्टÑीय परिसंवादात ते बोलत होते. हा परिसंवाद सर्व सेवा संघ व सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित आहे.सर्व सेवा संघाचे अध्यक्ष महादेव विद्रोही म्हणाले, महात्मा गांधी व कस्तुरबा गांधी यांच्या १५० व्या जयंती निमित्त दोन दिवसीय परिसंवाद आहे. देशाच्या पोशिंद्यावर आत्महत्या करण्याचा प्रसंग उद्भवत आहे. हक्काकरिता शेतकºयांना आंदोलन करावे लागत आहे. शेतकºयांच्या समस्या मांडणाºयांना कायद्याचा दम दिल्या जात आहे. सुधाकर जाधव यांनी शेतकºयांनी शेतीला व्यवसायिक स्वरूप दिले पाहिजे. परंपरागत ज्ञान, तंत्र, विचार बाजूला ठेवून स्वातंत्र्यपणे फायद्याची शेती कशी करता येईल यावर भर दिला पाहिजे. पुर्णत: शेतीवर व काही अशी शेती करणारे यात शेतीवरच अवलंबून असणाºयांची हलाखीची स्थिती दिसून आली.आजच्या सत्रात शेतीमधील आवाहने व सरकारची भूमिका, कृषी मुल्य निर्धारनातील त्रुटी व सुधारणांची आवश्यकता आदी विषयांवर सुभाष वारे, जयदीप हार्डीकर, राजू भिसे, श्रीकांत बाराहाते आदिंनी मते मांडली.परिसंवादाच्या उद्घाटन सत्राचे संचालन व संयोजन किसान अधिकार अभियानचे अविनाश काकडे यांनी केले. सर्व मान्यवरांचे स्वागत आश्रम प्रतिष्ठानचे मंत्री प्रा. डॉ. श्रीराम जाधव यांनी केले.