शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छ भारत अभियानानंतरही गावात अस्वच्छता

By admin | Updated: November 17, 2014 23:00 IST

स्वच्छ भारत अभियान राबविताना प्राथमिक शाळा, ग्रामपंचायत, अंगणवाडी व आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने जनप्रबोधन कार्यक्रम घेण्यात आला़ गावातून प्रभातफेरी काढण्यात आली़ दरम्यान,

आकोली : स्वच्छ भारत अभियान राबविताना प्राथमिक शाळा, ग्रामपंचायत, अंगणवाडी व आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने जनप्रबोधन कार्यक्रम घेण्यात आला़ गावातून प्रभातफेरी काढण्यात आली़ दरम्यान, रस्त्याच्या कडेला दिसणारे कचऱ्याचे ढिगारे, तुंबलेल्या नाल्या, रस्त्याने वाहणारे पाणी पाहून सहभागींचे चेहरे पाहण्यायोग्य होते़ स्वच्छता अभियान राबवित असताना गावात मात्र अस्वच्छतेचा कळस दिसून येत होता़देशभरात महास्वच्छता अभियान सुरू आहे़ प्रधानमंत्री, मुख्यमंत्री, सारे मंत्री हातात झाडू घेऊन अभियानात चेतना निर्माण करीत आहे; पण उदासिन प्रशासन कागदोपत्री अभियान राबविण्यात धन्यता मानताना दिसते़ आकोली ग्रा़पं़ ने राबविलेल्या स्वच्छ भारत अभियानात डॉ़ दिपांजली बुधबावरे, मुख्या़ रजनी माथनकर व शिक्षक सहभागी झाले़ ग्रामसेवक रमेश शहारे, परिचारिका बावणे, अंगणवाडी सेविकांनीही सहभाग घेतला़ गावातून विद्यार्थ्यांनी प्रभातफेरी काढली़ स्वच्छतेचे नारे देत असताना रस्त्याच्या कडेला घाणीचे ढिगारे, तुंबलेल्या नाल्या उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होत्या़(वार्ताहर)