शहरं
Join us  
Trending Stories
1
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
2
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
5
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
6
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
7
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
8
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
9
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
10
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
12
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
13
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
14
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
15
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
16
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
17
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
18
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
19
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
20
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
Daily Top 2Weekly Top 5

ईसाच्यावतीने आज इंग्रजी शाळा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 00:44 IST

इंग्रजी शाळेच्या समस्यांची दखल राज्य शासशाने अद्यापही घेतली नसल्याने इंडिपेंडन्ट इंग्लिश स्कूल असोसिएशन (ईसा) या संघटनेच्या वतीने २५ फेब्रुवारी रोजी राज्यस्तरीय इंग्रजी शाळा बंदचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे जिल्हाधिकारी व शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.

ठळक मुद्देमागण्या प्रलंबित : जिल्हाधिकारी व शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : इंग्रजी शाळेच्या समस्यांची दखल राज्य शासशाने अद्यापही घेतली नसल्याने इंडिपेंडन्ट इंग्लिश स्कूल असोसिएशन (ईसा) या संघटनेच्या वतीने २५ फेब्रुवारी रोजी राज्यस्तरीय इंग्रजी शाळा बंदचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे जिल्हाधिकारी व शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.१ नोव्हेंबर २०१८ चा शासन निर्णय मागे घेण्यात यावा, २०१२ ते २०१९ पर्यंत आर.टी.ई.२५ टक्के प्रवेशाचा परतावा शासनाने त्वरित अदा करावा, राज्यातील सर्व शाळासाठी शाळा संचरणा कायदा करण्यात यावा, २०१८ नोव्हेंबर २०१३ च्या शासन आदेशात दुरुस्ती करण्यात यावी, शालेय विद्यार्थी वाहतूक संदर्भात मुख्याध्यापक ऐवजी शाळेने नियुक्ती केलेल्या वाहतूक व्यवस्थापकावर जबाबदारी सोपविण्यात यावी, स्वयं अर्थसहाय्यीत तत्वावर दर्जा वाढ प्रस्तावासाठी आँनलाईन प्रक्रिया तातडीने सुरू करावी अशा विविध मागण्यांसाठी हा बंद असल्याचे अविनाश सोमनाथे यांनी सांगितले. संघटना मागील सहा वर्षांपासून इंग्रजी शाळेच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्याचे कार्य करीत आहे. शासनाने मागण्यांची दखल घेतली नसल्याने सोमवारी महाराष्ट्रातील इंग्राजी शाळा बंद चा निर्णय घतला आहे. निवेदन देताना जिल्हाध्यक्ष अविनाश सोमनाथे, अतुल किटे, सचिन जयसवाल, सुनील पराते, सुनील शिंदे, पंकज इंगोले आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Schoolशाळा