शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
3
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
4
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
5
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
6
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक
7
T20 Mumbai League : कॅप्टन पृथ्वीची फसलेली चाल; सलामीवीर जोडीदाराला Retire Out करून स्वत:ही परतला तंबूत
8
“निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी का करत नाही?”: नाना पटोले
9
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
10
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
11
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
12
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
13
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
14
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
15
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
16
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
17
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
18
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
19
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
20
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार

वर्ध्यात प्रभावी अंमलबजावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 05:00 IST

जिल्ह्यात आजपर्यंत १५ हजार ३६३ व्यक्ती बाहेर जिल्ह्यातून आले आहेत. त्यांच्या तपासणी करुन त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यापैकी १२ हजार ८८० व्यक्तांची १४ दिवसाचा होम क्वारंटाईनचा कालावधी संपला असून अद्याप २ हजार ४८३ जण होम क्वारंटाईनमध्ये आहेत. आरोग्य विभागाकडून सुुरुवातीपासून ६७ जणांचे रक्त व स्त्राव नमुने तपासणीकरिता प्रयोग शाळेत पाठविण्यात आले होते.

ठळक मुद्देपाठविलेले ६७ थ्रोट स्वॅब निगेटिव्ह : दुपारनंतर रस्ते होतात निर्मनुष्य

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत कोरोना विषाणू पाय पसरत असतानाच वर्ध्यात जिल्हा प्रशासनाकडून होत असलेल्या प्रतिबंधक उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे त्याला रोखण्यात सध्यातरी यश आले आहे. आज लॉकडाऊनचा अठरावा दिवस असून आरोग्य विभागाकडून आतापर्यंत ६७ स्त्राव नमुने चाचणीकरिता पाठविण्यात आले होते. ते सर्वच नमुने आज गिनेटिव्ह आले आल्याने वर्ध्यात एकही रुग्ण अद्याप आढळून आला नाही. त्यामुळे वर्धेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. पण, संकट कायम असल्याने खबरदारी घेण्याची गरज आहे.जिल्ह्यात आजपर्यंत १५ हजार ३६३ व्यक्ती बाहेर जिल्ह्यातून आले आहेत. त्यांच्या तपासणी करुन त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यापैकी १२ हजार ८८० व्यक्तांची १४ दिवसाचा होम क्वारंटाईनचा कालावधी संपला असून अद्याप २ हजार ४८३ जण होम क्वारंटाईनमध्ये आहेत. आरोग्य विभागाकडून सुुरुवातीपासून ६७ जणांचे रक्त व स्त्राव नमुने तपासणीकरिता प्रयोग शाळेत पाठविण्यात आले होते. आजपर्यंत सर्वच नमुन्यांना अहवाल प्राप्त झाला असून सर्वच निगेटिव्ह आले आहे. सध्यस्थितीत जिल्ह्यात एकही रुग्ण नसला तरी राज्यातील परिस्थिती लक्षात घेत जिल्हा प्रशासनाकडून कठोर पावले उचलायला सुरुवात केली आहे. रस्त्यावर फिरु नका, घरातच सुरक्षीत रहा, अशा आवाहनानंतरही नागरिक रस्त्यावर येत असल्याने आजपासून दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. पहिल्याच दिवशी वर्धा विभागात मॉर्निंग वॉक करणाऱ्या २९, मास्क न लावणाºया ५३ तर विनाकारण डबल सीट फिरणाऱ्यांना १४ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.फिरणाºयांसह मास्क न वापरणाºयांना दंडसिंदी (रेल्वे): संचारबंदीच्या काळात विनाकारण दुचाकीने फिरणारे व सार्वजनिक ठिकाणी मास्क न लावता वावरणाºयांवर सिंदी (रेल्वे) येथील मुख्याधिकारी कैलास झंवर यांनी कारवाईचा बडगा उगारत दंड ठोठावला. पहिल्याच दिवशी त्यांनी ५ हजार २०० रुपयांचा दंड वसूल केला. त्यामुळे शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे. वर्ध्याचे उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांनी काढलेल्या आदेशानुसार मुख्याधिकाºयांनी कारवाईला सुुरुवात केली आहे. विनाकार दुचाकीने डबल सीट फिरणाºया ८ जणांकडून प्रत्येकी ५०० रुपये प्रमाणे ४ हजार रुपये तर मास्क न वापरता फिरणाºया सहा जणांकडून प्रत्येकी २०० रुपये प्रमाणे १ हजार २०० असा एकूण ५ हजार २०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. शहरातील बाजार चौक व कांढळी मार्गावर ही कारवाई केली असून आणखी कठोर कारवाई केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे घरीच रहा, सुरक्षीत रहा आणि प्रशासनाला सहकार्य करा, असे आवाहन मुख्याधिकारी कैलास झंवर यांनी केले आहे. या ठिकाणी शासनाच्या निर्देशाचे पालन होते की नाही, याची पाहणी करण्याकरिता उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांनी शहरातीला भेट दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या