शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
3
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
4
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
5
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
6
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
7
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
8
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
9
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
10
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
11
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
12
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
13
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
14
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
15
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
16
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
17
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
18
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
19
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
20
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...

शेतमजुरांच्या कमतरतेने कामांचा खोळंबा

By admin | Updated: July 27, 2016 00:12 IST

पावसाच्या चांगल्या सुरूवातीने सुखावलेले शेतकरी नव्या उमेदीने शेतीच्या कामांना लागले. पेरणीनंतरची डवरणी, निंदणाची कामे सुरू झाली आहेत;

हिंगणघाट : पावसाच्या चांगल्या सुरूवातीने सुखावलेले शेतकरी नव्या उमेदीने शेतीच्या कामांना लागले. पेरणीनंतरची डवरणी, निंदणाची कामे सुरू झाली आहेत; पण मजुरांची संख्या सिमीत असल्याने शेतकरी त्रस्त आहेत. मजुरांच्या तुटवड्यामुळे शेतातील कामांचा खोळंबा होत आहे. खरीप हंगामात अतिवृष्टी झाली. काही ठिकाणी दुबार पेरणी करावी लागली. काळ्या मातीतून वर आलेल्या पिकांना जगविणे आणि वाढविण्यासाठी आता पेरणीनंतरची कामे सुरू आहेत; पण शेतकऱ्यांसमोर मजुरांचा प्रश्न उभा ठाकला आहे. मजुरांची अपूरी संख्या व मजुरीत होणारी वाढ, या दोन्हीचा परिणाम शेतीच्या खर्चावर होत आहे. काही शेतकरी अधिक पैसे मोजून मजूर आणत आहेत तर काही शेतांतील कामे खोळंबली आहेत. स्वत: राबल्यानंतरही अन्य मजुरांची गरज पडते, हे वास्तव आहे. मजुरांना शेतात ने-आण करण्याची व्यवस्थाही शेतकऱ्यांना करावी लागते. मजुरांची संख्या कमी असल्याने विविध गावांतून त्यांना शेतात आणावे लागते. यासाठी वेळ आणि पैशाची तरतूद करावी लागत आहे. यात कधी वेळेवर ते शक्य होत नसल्याने समस्या वाढत आहे. पिकांवर किटकनाशकांची फवारणी करणे, निंदण, खुरपणासाठी मजुरांची गरज असते. नांगरणी, वखरणी, डवरणी आदी कामे ट्रॅक्टरने केली जातात. परिसरात, सोयाबीन, कपाशी, तूर ही पिके आहे. यातील निंदणासाठी मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांची फरफट होत आहे.(शहर प्रतिनिधी)