शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
2
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
5
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
6
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
7
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
8
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
9
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
12
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
13
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
14
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
15
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
16
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
17
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
18
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
19
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
20
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?

दिशा नसल्याने विदर्भाची दशा झाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 22:28 IST

विदभार्तील वैभवाच्या कथा इतिहासात प्रसिद्ध आहे. हे वैभव विदर्भाने पुन्हा कधी अनुभवले नाही. कारण, गुलामगिरीत झालेली दशा स्वातंत्र्यानंतर तशीच कायम राहिली आणि राजकीय उदासीनतेमुळे दिशा देण्याचा कुणी प्रयत्न केला नाही.

ठळक मुद्देश्रीनिवास खांदेवाले : ‘स्वातंत्र्यानंतर विदर्भ दशा आणि दिशा’ विषयावर परिसंवाद

आॅनलाईन लोकमतहिंगणघाट : विदभार्तील वैभवाच्या कथा इतिहासात प्रसिद्ध आहे. हे वैभव विदर्भाने पुन्हा कधी अनुभवले नाही. कारण, गुलामगिरीत झालेली दशा स्वातंत्र्यानंतर तशीच कायम राहिली आणि राजकीय उदासीनतेमुळे दिशा देण्याचा कुणी प्रयत्न केला नाही. याचा परिणाम विदर्भातील जनता भोगत आहे. विदर्भ वेगळा होईपर्यंत ही समृद्धी परत येणार नाही, असे मत महाराष्ट्रातील अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले यांनी व्यक्त केले.स्व. मोहित झोटिंग स्मृत्यर्थ हरिओम सभागृहात ‘स्वातंत्र्यानंतरचा विदर्भ, दशा आणि दिशा’ विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ नेते व माजी आमदार वामनराव चटप, राजकीय विश्लेषक राम नेवले, प्रसिद्ध अभिनेत्री गीता अग्रवाल आदी उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर माजी प्राचार्य मधुकर झोटिंग, ज्ञानेश्वर चौधरी, प्रा सुरेखा देशमुख, धर्मराज रेवतकर, राजेंद्र झोटिंग उपस्थित होते. परिसंवादात सहभागी वक्त्यांनी मते व्यक्त केली. अग्रवाल यांनी विदर्भाची दशा सांगणारी कविता सादर करून प्रभावीपणे मत मांडले. नेवले यांनी विदर्भावरील अन्यायाचे आकडे सादर केले. माजी आमदार चटप यांनी विदर्भाच्या आंदोलनाची दिशा स्पस्ट करून सांगताना अनेक दाखले दिले.प्रास्ताविक गंगाधर मुटे यांनी, संचालन प्रा अभिजीत डाखोरे यांनी केले तर आभार मधुसूदन हरणे यांनी मानले. कार्यक्रमाला रामेश्वर बोके, प्रभाकर कोळसे, आशिष भोयर, गिरीधर काचोळे, सतीश चौधरी, छत्रपती भोयर, मनोहर ढगे, प्रदीप गिरडे, राजेंद्र कोंडावार आदींनी सहकार्य केले.