शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

निराधारांचे मानधन बंद झाल्याने अपंग संजयवर उपासमारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 22:23 IST

येथील अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेल्या अपंग संजयचे मागील सहा महिन्यांपासून निराधाराचे मानधन बंद झाले आहे. त्यामुळे त्याच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. आर्थिक परीस्थिती माणसाला बदलु शकते परंतु शारीरीक अपंगत्व आले तर असंख्य अडचणीचा सामना करावा लागतो.

ठळक मुद्देअपंगत्वामुळे भोगतो मरणयातना : आत्महत्येची मागितली परवानगी

सचिन देवतळे ।लोकमत न्यूज नेटवर्कविरूळ (आकाजी) : येथील अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेल्या अपंग संजयचे मागील सहा महिन्यांपासून निराधाराचे मानधन बंद झाले आहे. त्यामुळे त्याच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.आर्थिक परीस्थिती माणसाला बदलु शकते परंतु शारीरीक अपंगत्व आले तर असंख्य अडचणीचा सामना करावा लागतो. यातही अपंगत्व जर एखाद्या घरात आले तर त्याला उपचार करणे ही कठीण जाते असाच प्रकार विरुळ येथील संजय दाभाडे या तरुणाच्या बाबत घडला आहे.संजय हा इतरासारखा सुदृढ व मेहनती तरुण होता. बारावीपर्यंत शिक्षण घेतलेला हा तरुण अंग मेहनतीचे काम करुन आपल्या म्हाताऱ्या आई वडीलांचे व आजारी बहीणीचे पोट भरत होेता. म्हातारपणामुळे आई वडीलांनी जगाचा निरोप घेतला व काही दिवसातच आजारपणामुळे बहीणीने जगाचा निरोप घेतला. त्यामुळे बहीणीच्या दोन लहाण मुलींची जबाबदारी त्यावर आली ही जबाबदारी तो यशस्वीपणे पार पाडत असतांना संजय आजारी पडला व या आजारपणात त्याला कायमचे अपंगत्व आले. घरच्या बिकट परिस्थितीमुळे तो उपचार करु शकला नाही. संजयला आता उभेही राहता येत नाही जमीनीवर घुसुन त्याला पुढे जावे लागते. शेजारील व्यक्ती त्याला उचलुन नेतात. शासनाच्या सहाशे रुपये निराधाराच्या मानधनावर तो कसाबसा जगत असतांना मागील सहा महिन्यांपासुन त्याचे निराधाराचे मानधन बंद झाले. तो आर्थिक अडचणीत अडकला आहे. मानधन सुरु करावे म्हणुन तो सबंधित अधिकाºयांना विनवणी करीत आहे मात्र शासनाचे निगरगट्ट अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे त्याने शासनाला आत्महत्या करण्याची परवानगी मागीतली आहे. तहसील व बँकेचे कर्मचारी त्याला हे कागद पत्र आणा ते पत्र आणा म्हणुन त्रास देत आहे त्याला जाग्यावरुन उठताच येत नाही त्यामुळे तो कागदपत्राची पुर्तता करु शकत नाही. त्यात त्याचे राहते घर ही कोसळण्याच्या मार्गावर आहे अपंग कोट्यातून घरकुल मिळावे यासाठी त्यांनी अनेकदा शासनाकडे अर्ज सादर केला परंतु अजुनही घरकुल मिळाले नाही. अशा बिकट स्थित तो मरणयातना सहन करीत जगत आहे.