शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

पिण्याचे पाणी अस्वच्छच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 21:55 IST

यशोदा नदीच्या पत्रातील विहिरीतून अल्लीपूर येथील नळ योजनेसाठी पाण्याची उचल केली जाते. त्या पाण्याला स्वच्छ करून त्याचा पुरवठा नागरिकांना केल्या जातो. परंतु, सध्या पाणी स्वच्छतेबाबतची कुठलीही प्रक्रिया न करता पाण्याचा थेट पाणी पुरवठा नागरिकांना केल्या जात आहे.

ठळक मुद्देनागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर : साथीच्या आजारांची भीती

लोकमत न्यूज नेटवर्कअल्लीपूर : यशोदा नदीच्या पत्रातील विहिरीतून अल्लीपूर येथील नळ योजनेसाठी पाण्याची उचल केली जाते. त्या पाण्याला स्वच्छ करून त्याचा पुरवठा नागरिकांना केल्या जातो. परंतु, सध्या पाणी स्वच्छतेबाबतची कुठलीही प्रक्रिया न करता पाण्याचा थेट पाणी पुरवठा नागरिकांना केल्या जात आहे. शिवाय पिवळसर पाणी नळातून येत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याकडे संबंधितांनी लक्ष देत योग्य कार्यवाही करण्याची मागणी आहे.सध्या नळाला येत असलेली पाणी पिवळे आहे. शिवाय पाण्याचा दुर्गंधही येत असल्याचे नागरिक सांगतात. त्यामुळे गावातील रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून हा दुर्लक्षी प्रकार एखाद्या रोगराईला आमंत्रण देणारा ठरत आहे. भूगावच्या कारखान्यातील पाणी याच नदीत सोडले जात असल्याने ही परिस्थिती ओढावल्याची ओरड परिसरातील नागरिकांमध्ये होत आहे. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तक्रार करूनही ते तसेच जीवन प्राधिकारणच्या अधिकाऱ्यांचेही याकडे दुर्लक्ष होत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणी लक्ष देत संबंधित अधिकाºयांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सुजान नागरिकांची आहे.

टॅग्स :water pollutionजल प्रदूषणwater shortageपाणीटंचाई