शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

चवळीच्या शेंगांना वर्धा जिल्ह्यात कवडीमोल भाव; दारोदार विकण्याची पाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 14:14 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनने शेतकऱ्यांचे गणितच चुकविले आहे. ऐरवी मे महिन्यात चवळीच्या शेंगांना समाधानकारक भाव मिळतो. परंतु, यंदा लग्न सोहळे, विविध धार्मिक कार्यक्रमांवर बंदी असल्याने चवळीच्या शेंगांना कवडी मोल भाव मिळत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनने शेतकऱ्यांचे गणितच चुकविले आहे. ऐरवी मे महिन्यात चवळीच्या शेंगांना समाधानकारक भाव मिळतो. परंतु, यंदा लग्न सोहळे, विविध धार्मिक कार्यक्रमांवर बंदी असल्याने चवळीच्या शेंगांना कवडी मोल भाव मिळत आहे. त्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. नजीकच्या जामणी येथील शेतकरी बाबा अतकरे यांनी ठेक्याने केलेल्या ४ एकर शेतातील अर्धा एकरात २० फेबु्रवारीला चवळीची लागवड केली. सध्या स्थितीत हे पीक चांगले बहरले असून झाडांना शेंगाही मोठ्या प्रमाणात लागल्या आहेत. आतापर्यंत या पिकासाठी १५ हजारांचा खर्च अतकरे यांना आला आहे. तीन दिवसाआड शेंगाचा तोडा केल्या जात आहे. १५ ते १७ मणाचे उत्पादनही होत आहे. परंतु, हा शेतमाल बाजारपेठेत नेल्यावर काही व्यापाऱ्यांकडून किलोने तर काहींकडून ढिगाने त्याची खरेदी केली जात आहे. शिवाय कवडीमोल भाव दिल्या जात असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. व्यापाऱ्यांकडून अल्प भाव दिल्या जात असल्याने उत्पादीत झालेला हा माल सायकलवर लादून त्यांची परिसरातील तीन ते चार गावांमध्ये दारोदारी विक्री करण्याची वेळ आल्यावर आल्याचे शेतकरी अतकरे यांनी सांगितले.

 

टॅग्स :agricultureशेतीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस