शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
4
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
5
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
6
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
7
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
8
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
9
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
10
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
11
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
12
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
13
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
14
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
15
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
16
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
17
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
19
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
20
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय

चिकणीसह परिसरात दुबार पेरणीचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 05:00 IST

१५ जूनपूर्वी लागवड झालेले बियाणे बऱ्यापैकी उगवले; मात्र नंतर पेरणी केलेले बियाणे ५० टक्केही निघाले नाही. विशेष म्हणजे, सोयाबीनचे बियाणे मोठ्या प्रमाणात दबले, यामुळे शेतकऱ्यावर दुबार पेरणीची टांगती तलवार कायम असल्याचे चित्र दिसून येते. उगवलेले रोपटे माना टाकत आहे. आठ-दहा दिवसांपासून पावसाने उसंत घेतल्याने उगवलेली रोपटी माना टाकू लागली आहेत.

ठळक मुद्देशेतकरी चिंतित : आठवडाभरापासून पावसाची दडी, पिकांना पावसाची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कचिकणी (जामणी) : रोहणी नक्षत्रात झालेल्या समाधानकारक पावसामुळे चिकणी (जामणी), पढेगावसह परिसरातील शेतकऱ्यांनी कपाशी, सोयाबीन, तूर आदी पिकांची लागवड केली. याच पावसामुळे बºयाच शेतकऱ्यांची कपाशी उगवलीही; मात्र, मृग नक्षत्राने दगा दिल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे बियाणे उगवले नाही.१५ जूनपूर्वी लागवड झालेले बियाणे बऱ्यापैकी उगवले; मात्र नंतर पेरणी केलेले बियाणे ५० टक्केही निघाले नाही. विशेष म्हणजे, सोयाबीनचे बियाणे मोठ्या प्रमाणात दबले, यामुळे शेतकऱ्यावर दुबार पेरणीची टांगती तलवार कायम असल्याचे चित्र दिसून येते.उगवलेले रोपटे माना टाकत आहे. आठ-दहा दिवसांपासून पावसाने उसंत घेतल्याने उगवलेली रोपटी माना टाकू लागली आहेत. या रोपट्यांना पावसाची नितांत गरज असल्याने शेतकऱ्याच्या नजरा आकाशाकडे आहेत. आठ-दहा दिवसात पाऊस जर नाही आलात तर परिसरातील पूर्णच शेतशिवार काळेभोर होतील. यामुळे परिसरातील शेतकरी चिंंतातुर असल्याचे दिसून येते.पावसाअभावी पिके अडचणीतरोहणा : धूळ पेरणी आणि पाऊस येईलच या अपेक्षेने लवकर पेरणी केली त्यांची पिके समाधानकारक असली तरी थोड्या उशीरा पेरणी केली, त्यांच्या पेरणीनंतर पर्याप्त पाऊस न आल्याने सोयाबीन, कापूस व तुरीची पिके पावसाअभावी अडचणीत आली आहेत.अजून एक दोन दिवस पाऊस आला नाही तर अंकुर जमिनीतच करपून शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची शक्यता आहे. आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर पुन्हा बियाणे खरेदीचे संकट ओढवणार आहे. शेतकऱ्यांना शासनाने अनुदानावर बियाणे वाटप करावी, अशी मागणी होत आहे

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती