शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

चिकणीसह परिसरात दुबार पेरणीचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 05:00 IST

१५ जूनपूर्वी लागवड झालेले बियाणे बऱ्यापैकी उगवले; मात्र नंतर पेरणी केलेले बियाणे ५० टक्केही निघाले नाही. विशेष म्हणजे, सोयाबीनचे बियाणे मोठ्या प्रमाणात दबले, यामुळे शेतकऱ्यावर दुबार पेरणीची टांगती तलवार कायम असल्याचे चित्र दिसून येते. उगवलेले रोपटे माना टाकत आहे. आठ-दहा दिवसांपासून पावसाने उसंत घेतल्याने उगवलेली रोपटी माना टाकू लागली आहेत.

ठळक मुद्देशेतकरी चिंतित : आठवडाभरापासून पावसाची दडी, पिकांना पावसाची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कचिकणी (जामणी) : रोहणी नक्षत्रात झालेल्या समाधानकारक पावसामुळे चिकणी (जामणी), पढेगावसह परिसरातील शेतकऱ्यांनी कपाशी, सोयाबीन, तूर आदी पिकांची लागवड केली. याच पावसामुळे बºयाच शेतकऱ्यांची कपाशी उगवलीही; मात्र, मृग नक्षत्राने दगा दिल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे बियाणे उगवले नाही.१५ जूनपूर्वी लागवड झालेले बियाणे बऱ्यापैकी उगवले; मात्र नंतर पेरणी केलेले बियाणे ५० टक्केही निघाले नाही. विशेष म्हणजे, सोयाबीनचे बियाणे मोठ्या प्रमाणात दबले, यामुळे शेतकऱ्यावर दुबार पेरणीची टांगती तलवार कायम असल्याचे चित्र दिसून येते.उगवलेले रोपटे माना टाकत आहे. आठ-दहा दिवसांपासून पावसाने उसंत घेतल्याने उगवलेली रोपटी माना टाकू लागली आहेत. या रोपट्यांना पावसाची नितांत गरज असल्याने शेतकऱ्याच्या नजरा आकाशाकडे आहेत. आठ-दहा दिवसात पाऊस जर नाही आलात तर परिसरातील पूर्णच शेतशिवार काळेभोर होतील. यामुळे परिसरातील शेतकरी चिंंतातुर असल्याचे दिसून येते.पावसाअभावी पिके अडचणीतरोहणा : धूळ पेरणी आणि पाऊस येईलच या अपेक्षेने लवकर पेरणी केली त्यांची पिके समाधानकारक असली तरी थोड्या उशीरा पेरणी केली, त्यांच्या पेरणीनंतर पर्याप्त पाऊस न आल्याने सोयाबीन, कापूस व तुरीची पिके पावसाअभावी अडचणीत आली आहेत.अजून एक दोन दिवस पाऊस आला नाही तर अंकुर जमिनीतच करपून शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची शक्यता आहे. आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर पुन्हा बियाणे खरेदीचे संकट ओढवणार आहे. शेतकऱ्यांना शासनाने अनुदानावर बियाणे वाटप करावी, अशी मागणी होत आहे

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती