शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

ओबीसींचे राजकीय आरक्षण हिरावू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2021 05:00 IST

न्यायालयाने ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द करताना काही निर्देश दिले होते. राजकीयदृष्ट्या मागासलेपणाचा ओबीसी समुदायांचा इम्पिरिकल डाटा सादर करा, तसेच आरक्षणाचे प्रमाण निश्चित करा. तसेच ओबीसीचे राजकीय आरक्षण कायम राहू शकेल. त्याच दिशानिर्देशास अनुलक्षून राज्य मागासवर्ग आयोगाची कृती अपेक्षित आहे. शिवाय त्यासाठी राज्य शासनाने यथायोग्य आर्थिक व मानव संसाधनाचा सहयोग करावा.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : ओबीसी समाज राजकीयदृष्ट्या अजूनही मागास आहे. त्याला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ओबीसींचे राजकीय आरक्षण कायम राहणे गरजेचे असून, त्यासाठी केंद्र व राज्य शासनाने विशेष कार्यवाही करावी, या प्रमुख मागणीसाठी शुक्रवारी राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाच्या वतीने सिव्हील लाईन भागातील गांधी पुतळा परिसरात धरणे आंदोलन करण्यात आले.न्यायालयाने ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द करताना काही निर्देश दिले होते. राजकीयदृष्ट्या मागासलेपणाचा ओबीसी समुदायांचा इम्पिरिकल डाटा सादर करा, तसेच आरक्षणाचे प्रमाण निश्चित करा. तसेच ओबीसीचे राजकीय आरक्षण कायम राहू शकेल. त्याच दिशानिर्देशास अनुलक्षून राज्य मागासवर्ग आयोगाची कृती अपेक्षित आहे. शिवाय त्यासाठी राज्य शासनाने यथायोग्य आर्थिक व मानव संसाधनाचा सहयोग करावा. परंतु, या सर्व प्रक्रियेतून ओबीसी वर्गाची कोणती माहिती आणि त्याकरिता कोणती पद्धत तयार करण्यात येणार आहे, याची माहिती जनतेसमोर जाहीर करण्यात यावी. तसेच ही कृती होत असताना त्याचा तपशील प्रत्येक पंधरवाड्यात जनतेसमोर सादर करण्यात यावा, अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून रेटण्यात आली. आंदोलनादरम्यान सदर मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य शासनाला पाठविण्यात आले. आंदोलनात नितीन चौधरी, तुषार पेंढारकर, सुभाष कैकाडे, युवराज इंगोले, संजय ठाकरे, दीपक नगरे, मनोहर रामगडे, संजय तपासे, शुभम पांडे, स्वामी बोमले, तुषार भोयर, प्रवीण पेठे, प्रशांत गहूकर, चिंधुजी उमाटे, अरुण वाघमारे, मंगेश बोरकर आदी सहभागी झाले होते. 

 

टॅग्स :OBCअन्य मागासवर्गीय जातीOBC Reservationओबीसी आरक्षण