शहरं
Join us  
Trending Stories
1
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
3
Nuwan Thushara, IPL 2024 MI vs KKR: 'पॉवर-प्ले'मध्ये कोलकाताची 'बॅटरी डाऊन'! तुषाराने घेतल्या ३ विकेट्स, हार्दिकनेही फोडला घाम
4
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
5
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
6
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
7
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
8
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
9
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
10
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
11
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
12
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
13
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
14
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
15
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
16
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
17
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
18
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
19
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
20
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात

जि.प.अध्यक्षांनी घेतली अल्लीपूरची दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 12:20 AM

गावात दोन पाण्याच्या टाक्या असून एमजीपी व ग्रामपंचायत यांच्यात समन्वय नसल्याने गावातील लोकांना शुद्ध पाणी भेटत नव्हते. या संदर्भात गावातील लोकांच्या अनेक तक्रारी जिल्हा परिषद अध्यक्षांकडे होत्या.

ठळक मुद्देसमस्या निकाली काढण्याचे अधिकाऱ्यांना आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गावात दोन पाण्याच्या टाक्या असून एमजीपी व ग्रामपंचायत यांच्यात समन्वय नसल्याने गावातील लोकांना शुद्ध पाणी भेटत नव्हते. या संदर्भात गावातील लोकांच्या अनेक तक्रारी जिल्हा परिषद अध्यक्षांकडे होत्या. या तक्रारींची दखल घेत जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन मडावी यांनी गावत जाऊन गावातील नागरिकांच्या संमस्या ऐकून घेतल्या.यावेळी त्या समस्या कशा प्रकरणे निकाली काढता येतील या संदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा केली. नागरिकांसमक्ष झालेल्या या चर्चेला कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा शेनवार, उपकार्यकारी अभियंता बेंद्रे, तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (एम.जी.पी) उपकार्यकारी अभियंता देवगडे उपस्थित होते. यावेळी चर्चा करून गावातील पाणीपुरवठ्याच्या समस्या तात्कालीन निकाली काढून गावकऱ्यांना शुद्ध पाणी देण्याच्या सूचना केल्या. सोबतच गावातील सिमेंट रस्त्याचे कामे अर्धवट पूर्ण झाल्याच्या अनेक तक्रारी होत्या. या संदर्भात कार्यकारी अभियंता बांधकाम तेलंग व उपकार्यकारी अभियंता झाडे यांना मोका चौकशी करण्याचे आदेश देत संबंधित कंत्राटदारावर कारवाई करण्याचे आदेश दिले. या वेळी पं.स.सभापती गंगाधर कोल्हे, पं.स.सदस्य प्रशांत चंदनखेडे, उपसरपंच विजय कवडे, सचिव अशोक गव्हाणे व ग्रामपंचायत सदस्यांसह येथील गावकरी प्रामुख्याने उपस्थित होते.