शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

जि. प. सीईओंनी घेतला ‘उमेद’ अभियानाचा आढावा

By admin | Updated: August 1, 2016 00:33 IST

ग्रामीण भागातील द्रारिद्र्य निर्मुलनासाठी केंद्र शासनाने राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) सुरू केले आहे.

राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान : प्रत्येकाचे काम समजून घेत केले मार्गदर्शन वर्धा : ग्रामीण भागातील द्रारिद्र्य निर्मुलनासाठी केंद्र शासनाने राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) सुरू केले आहे. जिल्हास्तरावर अभियान व्यवस्थापन कक्ष कार्यरत आहे. अभियानाच्या माध्यमातून गावस्तरावर विविध गटांची बांधणी करण्यात येत आहे. अभियानांतर्गत सेलू तालुक्यातील वडगाव (जंगली) येथे उमेद अभियानाचे काम सुरू असून जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे यांनी उमेद अभियानाचा प्रत्यक्ष भेट देऊन आढावा घेतला. जिल्हा स्तरावरून होणाऱ्या कामाची पाहणी व कार्यरत विविध समुदाय संसाधन व्यक्ती यांचे कार्य सीईओंनी जाणून घेतले. यावेळी जि.प. महिला व बालकल्याण सभापती चेतना मानमोडे, जि.प.सदस्य वीणा वाळके, पं. स. सदस्य अर्चना मुडे, जिल्हा अभियान व्यवस्थापक देवकुमार कांबळे, जिल्हा व्यवस्थापक मनीष कावडे, प्रफुल इटाल, सोनाली भोकरे उपस्थित होते. जिल्ह्यात देवळी, सेलू, वर्धा तालुक्यांमध्ये एकूण ५ हजार ६९३ गट, ३३६ ग्रामसेवा संघ तर १७ प्रभाग संघ तयार करण्यात आले आहे. उमेद अंतर्गत गटांना सेवा देण्याकरिता गावातीलच समुदाय संसाधन व्यक्ती निवडण्यात आली असून त्याच्याद्वारे गावात गट व गाव विकासाचे काम सुरू आहे. याचीच पाहणी करण्याकरिता नयना गुंडे यांनी संध्या ग्रामसेवा संघ वडगाव(जंगली) येथे भेट देऊन अभियानाचे काम समजून घेतले. यामध्ये समुदाय संसाधन व्यक्ती, प्रेरिका, लेखापाल, पशुसखी, कृषीसखी, समुदाय पशुधन व्यवस्थापक, वर्धिनी यांची कार्यप्रणाली समजून घेतली. तालुका व्यवस्थापक दिनेश आरसे, युसुफ शेख, कुंदा देवतळे, शिल्पा मोरे, प्रभाग समन्वयक सुप्रिया कांबळे, ग्राम सचिव डोंगरे, नंदा करनाके, माधुरी श्रीराम, कलावती करनाके आदींनी सहकार्य केले. आभार आशा पेंदाम यांनी मानले.(शहर प्रतिनिधी)