शहरं
Join us  
Trending Stories
1
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
2
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
3
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
4
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
5
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
6
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
7
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )
8
भय इथले संपत नाही! तांदळामुळे कॅन्सरचा मोठा धोका? 'हा' राईस आहे सर्वात सुरक्षित
9
निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय?
10
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
11
अपात्र, दोषी लाडक्या बहि‍णींना पैसे परत द्यावे लागणार?; अदिती तटकरेंनी विधानसभेत काय सांगितले?
12
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी 'रेड अलर्ट'! 'ही' आहेत ३ मोठी कारणे; घसरणीतही 'या' शेअर्सने मारली बाजी
13
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाच्या मूर्तीवर शिवलिंग का आहे? अनेकांना माहीत नाही कारण!
14
"डच्चू दिला, अहंकार, चॅनेलने बाहेर काढलं...", राशीचक्रकार शरद उपाध्येंच्या आरोपांवर निलेश साबळेनं सोडलं मौन, म्हणाला...
15
दोन भाऊ का एकत्र येऊ शकत नाहीत? महेश मांजरेकर म्हणाले, "आपल्याकडे महाभारतापासून..."
16
इंग्लंडच्या बालेकिल्ल्यात जड्डूची 'तलवारबाजी'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय
17
"मराठी विरुद्ध कितीही मोर्चे काढा, आमचं..."; मनसे विरोधात आंदोलन करणाऱ्यांना राजू पाटलांचा इशारा
18
Himachal Flood : हिमाचलमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस! ६३ जणांचा मृत्यू, १०९ जखमी; ४०७ कोटींचं नुकसान
19
तुम्ही घर विकण्याचा प्लॅन करताय? आता भरावा लागेल कमी टॅक्स! प्राप्तीकर विभागाने जाहीर केला फॉर्म्युला!
20
मंडप सजला, वऱ्हाडी जमले, तेवढ्यात पडली धाड, बोहल्यावरून वर पसार, कारण ऐकून वधूला बसला धक्का 

ग्रामगीता अध्ययनातून व्यसनमुक्ती शक्य

By admin | Updated: January 17, 2015 23:04 IST

तरूण वर्ग शिक्षित झाला, पण त्यांच्या हाताला काम नाही, बेरोजगारीमुळे युवकांचा मानसिक तोल ढासळत आहे. यातूनच व्यसन जडते. स्व्यसनापासून समाजाला वाचवायचे असेल तर

वर्धा : तरूण वर्ग शिक्षित झाला, पण त्यांच्या हाताला काम नाही, बेरोजगारीमुळे युवकांचा मानसिक तोल ढासळत आहे. यातूनच व्यसन जडते. स्व्यसनापासून समाजाला वाचवायचे असेल तर ग्रामगितचे अध्ययन गाव पातळीपासून व्हायला हवे, ग्रामगितेत समता, बंधुत्व, सलोखा नांदविण्याचे प्रमाण आहे, असे मत मार्गदर्शक अजय डोंगरे यांनी केले.समुद्रपूर तालुक्यातील ग्रामपंचायत नारायणपूर येथे डॉ. सुभाषदादा विदर्भ ग्रामीण संस्था आणि नाबार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने प्रबोधन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. बालगोपाल पुरूष बचत गट, सावित्रीबाई महिला बचत गट, रमाई महिला बचत गट यांचा सहभाग होता. यानंतर ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष सरपंच शुभांगी घुगस होत्या. उद्घाटक हिरा खडसे, प्रमुख पाहुणे प्राथमिक आरोग्य केंद्र, नंदोरीचे डॉ. सुने, पोलीस निरीक्षक समुद्रपूर जिट्टेवार, जि.प. शाळेचे मुख्याध्यापक धनराज घोडे, दिनेश खडसे आदी मान्यवर होते. यानंतर सामुहिक ग्रामगिता अध्यायाचे वाचन करण्यात आले. युवकांनी व्यसन करू नये म्हणून सामूहिक संकल्प केला. कार्यक्रमाला बचत गटातील जयश्री दाते, करिश्मा दाते, रंजना सोंगे, मंगला खडसे, राजू खंडार, राजेंद्र दाते, संगिता खंडार, कमला जोगे, सुनिता दाते, अनुसया घुगसे, सुमन मेंढे, जिजा खडतकर, नलिनी मुंजेवार, रवीना पाटील, ज्योत्स्ना गाताडे आदींनी सहकार्य केले.(स्थानिक प्रतिनिधी)