शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
2
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
3
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
4
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
5
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
6
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
7
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
8
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
9
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
10
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
11
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
12
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
13
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
14
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
15
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
16
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
17
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
18
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
19
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
20
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!

निवडणूक काळात सार्वजनिक स्थळांचे विद्रुपीकरणास मनाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 21:45 IST

निवडणूक प्रचार मोहिमेत सार्वजनिक स्थळावर भित्तीपत्रक लावण्यास, घोषणा लिहिण्यास मनाई करण्यात आली आहे. यासंदर्भात भंग झाल्यास कारवाईचे अधिकार नगरपालिका, निवडणूक प्रशासन यांच्याकडे देण्यात आले आहे.

ठळक मुद्देनिवडणूक आयोगाचे निर्देश : लेखी परवानगीशिवाय भिंत रंगविणे ठरेल गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : निवडणूक प्रचार मोहिमेत सार्वजनिक स्थळावर भित्तीपत्रक लावण्यास, घोषणा लिहिण्यास मनाई करण्यात आली आहे. यासंदर्भात भंग झाल्यास कारवाईचे अधिकार नगरपालिका, निवडणूक प्रशासन यांच्याकडे देण्यात आले आहे.निवडणूक काळात राजकीय पक्षांचे व उमेदवारांचे कार्यकर्ते खासगी व सार्वजनिक इमारतींच्या भिंतीवर निवडणूक विषयक भिंतीपत्रके चिकटवून घोषणा लिहून, निवडणूक चिन्हे रंगविण्यासाठी भिंतीचा उपयोग करतात. तसेच या गोष्टी इमारतींच्या मालकांची परवानगी न घेताच केल्या जातात व त्यांना त्या अतिशय त्रासदायक ठरतात. याबाबतीत सध्या अस्तित्वात असलेल्या सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंध कायदा, १९८४ व तसेच खासगी वा सरकारी मालमत्ता विद्रुपन कायदा, १९९६ अन्वये तरतुदी पुरेशा परिणामकारक आहेत. अशा प्रकारची अनिष्ट कृत्ये करणाऱ्या पक्षांविरूध्द/ व्यक्तींविरूध्द गुन्हा दाखल करण्यात यावा अशी सूचना राज्य निवडणूक आयोगाने मालमत्ता विद्रुपिकरणासंदर्भात पत्रा अन्वये केली आहे.निवडणूक सुरू असलेल्या कालावधीत राजकीय पक्ष वा उमेदवार यांनी त्यांच्या अनुयायांना चिन्हे लावणे, फलक लावणे, नोटीसा चिकटवणे व घोषणा लिहिणे आदींसाठी खासगी जमीन, इमारती, भिंतीचा मालकांच्या लेखी परवानगीशिवाय वापर करण्यास अनुमती देता कामा नये. तसेच राजकीय पक्ष वा उमेदवार किंवा त्यांचे कार्यकर्ते यांना कोणत्याही सार्वजनिक इमारतींवर आपली भिंतीपत्रके चिकटवणे, घोषणा लिहिणे, आपली निवडणूक चिन्हे रंगविणे अशाप्रकारे विद्रुपित करण्याचे अधिकार नाहीत.पोस्टर, बॅनर आदीबाबत परवानगी, जाहीर प्रचाराचा कालावधी संपेपर्यंतच्या कालावधीसाठी देण्यात येईल.जाहीर प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर सदर साहित्य संबंधित उमेदवार/ पक्षांनी तात्काळ काढून टाकणे आवश्यक राहील, असेही निवडणूक आयोगाने म्हटले आहे. जर त्यांनी असे प्रचार साहित्य जाहीर प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर काढले नाही तर त्याबाबत उपरोक्त मालमत्ता विद्रुपीकरण कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा व असे प्रचार साहित्य त्या स्थानिक स्वराज्य संस्थेने काढून टाकावे आणि ते साहित्य काढण्याकरिता आलेल्या खर्चाचा समावेश संबंधित उमेदवाराच्या खर्चामध्ये करावा, अशी सूचना केंद्रीय निवडणूक आयोगाने केली आहे.जुना काळ गेलावर्धा लोकसभा मतदार संघात माकपकडून अनेक निवडणूका लढलेले रामचंद्रकाका घंगारे यांचा प्रचार शहरी व ग्रामीण भागात प्रचार भिंती रंगवून केला पूर्वी केला जात होता. काकाचे शेकडो अनुयायी निवडणूक जाहीर झाली की कामाला लागून जायचे आजही शहराच्या काही भागात या भिंती इतिहासाची साक्ष देत उभ्या आहेत.