शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया खंडात नव्या युद्धाचे संकेत ! तैवानच्या एअरस्पेसमध्ये २१ चिनी लढाऊ विमानांची घुसखोरी
2
कर्तव्यदक्ष महिला अधिकारी सोनाली मिश्रा सांभाळणार रेल्वे सुरक्षा दलाचे महासंचालकपद
3
गुडन्यूज! कियारा अडवाणीने दिला गोंडस मुलीला जन्म; सिद्धार्थ मल्होत्रा झाला 'नन्हीं परी'चा बाबा
4
Pune Porsche Car Accident: मुलाला 'प्रौढ' ठरवून खटला चालविण्याचा पोलिसांचा अर्ज फेटाळला; बाल न्याय मंडळाचा अल्पवयीन मुलास दिलासा
5
'चॉकलेट हवं असेल तर...' म्हणत ८ वर्षांच्या चिमुरडीवर जंगलात नेऊन अत्याचार, आरोपी मुलगाही अल्पवयीनच !
6
कर्नाटकात २०० रुपयांपेक्षा जास्त नसणार पिक्चरचे तिकीट; सर्व मल्टिप्लेक्ससाठी निर्णय, सरकारची घोषणा
7
तुम्हाला काय अडचण, तुम्ही छपरी आहात का? कोर्टाने हिदुस्तानी भाऊला फटकारलं; म्हणाले, "नॅशनल जिओग्राफी बघा"
8
उत्तराखंडच्या पिथोरागडमध्ये जीप नदीत कोसळली; ८ प्रवाशांचा जागीच मृत्यू, गाडीच्या शेजारी पडले मृतदेह
9
"अनेक दिग्गज नेते प्रदेशाध्यक्ष पदासाठी..."; पहिल्याच भाषणात शशिकांत शिंदेंची रोखठोक भूमिका, काय म्हणाले?
10
जीएनएम प्रवेशासाठी घेतली २० हजार लाच; परभणीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
11
प्रचंड उष्णता, उडत होत्या आगीच्या ठिणग्या, तरीही या तंत्रज्ञानामुळे शुभांशू यांचं यान राहिलं सुरक्षित, पृथ्वीवर परतताना यानासोबत नेमकं काय घडलं?
12
95% ने आपटून ₹19 वर आला होता शेअर, दिग्गज गुंतवणूकदारानं खरेदी केले 32.78 लाख शेअर; झटक्यात 10% नं वाढला भाव!
13
विम्याच्या पैशांसाठी केले डबल मर्डर; बाबा बनून कुंभमेळ्यात फिरला, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
सिराजची विकेट अन् बरंच काही! गिलनं शेअर केली किंग चार्ल्स यांच्यासोबतच्या भेटीतील खास गोष्ट (VIDEO)
15
निमिषा प्रियाची फाशी टाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे ९४ वर्षीय मुस्लीम धर्मगुरू कोण? कुठे आणि कशी झाली चर्चा?
16
सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवण्याच्या नादात तरुणी गेल्या तुरुंगात, अख्खा गाव विरोधात, नेमका प्रकार काय?   
17
‘’महाराष्ट्रातील सर्वजण मराठीच, मराठीला हात लावाल तर खबरदार, काँग्रेसचा हिंदीला विरोध नाही तर…’, हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
18
'मी मज हरपून...' आशा भोसलेंची नात जनाई आहे खूपच बिनधास्त अन् 'ब्यूटिफूल', पाहा तिचे ग्लॅमरस Photos
19
"मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?"; झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या सिक्रेट बैठकीत ट्रम्प यांनी तयार केला खतरनाक प्लॅन!
20
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?

थेट लाभार्थी योजना थंडबस्त्यात

By admin | Updated: July 2, 2014 23:23 IST

केंद्र व राज्य शासनाने ६५ वर्षांवरील निराधार नागरिकांसाठी संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ वृद्धापकाळ योजना सुरू केली़ प्रारंभी योजना व्यवस्थित चालली; पण आता लाभासाठी महिनोगिनती प्रतीक्षा

तीन महिन्यांचे मानधन थकले : निराधार योजनेतील २७ हजार लाभार्थी वंचितअमोल सोटे -आष्टी (श़)केंद्र व राज्य शासनाने ६५ वर्षांवरील निराधार नागरिकांसाठी संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ वृद्धापकाळ योजना सुरू केली़ प्रारंभी योजना व्यवस्थित चालली; पण आता लाभासाठी महिनोगिनती प्रतीक्षा करावी लागत आहे. वर्धा जिल्ह्यात गत ३ महिन्यांपासून २७ हजार लाभार्थी मानधनाविना आहे. यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.निराधार योजनेचे मानधन लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होत असल्याने सोयीचे होते. आता नव्याने त्यात बदल करून गॅस सबसीडीप्रमाणे लाभार्थ्यांचे मानधन थेट लाभार्थी योजनाद्वारे सीपीएसएमएस प्रणाली-मार्फत देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी ठरविले. यासाठी जिल्ह्यातील आठही तहसीलदारांकडून मानधनाची रक्कम बोलवून एका एजंसीकडे सुपूर्द केली. त्या एजंसीचे मुख्य कार्यालय दिल्ली येथे असल्याचे सांगण्यात येते़ यात लाभार्थ्यांच्या खात्यात अद्याप पैसे जमा झाले नाही. तहसीलदार कार्यालयाने गट अ, गट ब या दोन्ही मिळून ३ हजार ८७३ लाभार्थ्यांचे ६७ लाख रुपये १० जूनला जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविले़ तेथून प्रक्रिया पूर्ण होऊन संजय शर्मा यांच्या एजंसीकडे जमा केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांनीही दिल्ली येथे पाठविल्याचे सांगितले. संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष भरत वणझारा यांनी शर्मा यांना विचारणा केली असता दिल्लीवरून मंजुरी आली नाही. त्यामुळे आम्ही काहीच करू शकत नाही, असे सांगण्यात आले़ १ एप्रिल २०१४ पासून निराधार योजनेचा जिल्हास्तरावरील कार्यभार जिल्हाधिकारी एऩ नवीन सोना सांभाळत आहे. असे असताना निराधारांकडे दुर्लक्ष का होत आहे, असा प्रश्न लाभार्थी उपस्थित करीत आहे. वर्धा जिल्ह्यात सर्वच लाभार्थी आज ना उद्या मानधन येईल, या आशेवर जगत आहेत़ यापूर्वी गॅस सबसीडी आॅनलाईन राबविली; पण यात घोळ झाल्याने ती बंद केली़ हा प्रयोगही अयशस्वी झाला; शासन मनमानी थांबविताना दिसत नाही. लाभार्थी मानधनाअभावी संकटात सापडले आहे. शासनाने थेट लाभार्थी योजनेचा नाद सोडून पैसे वाटप करण्याची मागणी होत आहे़