शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
4
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
5
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
6
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
7
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
8
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
9
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
10
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
11
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
12
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
13
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
14
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
15
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
16
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
17
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
18
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
19
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
20
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न

प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन होऊनही नागरी सुविधांची वानवा

By admin | Updated: December 5, 2015 09:08 IST

सुकळी प्रकल्पांतर्गत बाधित नटाळा या गावाचे पुनर्वसन लघू पाटबंधारे विभागामार्फत २००७ मध्ये पिपरी (मेघे) वर्धा येथे करण्यात आले.

नटाळा प्रकल्पग्रस्तांची व्यथा : निवेदने, बैठका ठरल्या व्यर्थवर्धा : सुकळी प्रकल्पांतर्गत बाधित नटाळा या गावाचे पुनर्वसन लघू पाटबंधारे विभागामार्फत २००७ मध्ये पिपरी (मेघे) वर्धा येथे करण्यात आले. परंतु यंत्रणेमार्फत केलेल्या पुनर्वसनात महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तीचे पुनर्वसन अधिनियम १९९९ च्या कलम १० (३) च्या तरतुदीनुसार अद्याप त्यांना नागरी सुविधा पुरविण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करून नागरी सुविधा पुरविण्याची मागणी केलीनिवेदनानुसार २००८ ते २०१५ या कालावधीत विविध अधिकारी व पदाधिकाऱ्यांना तब्बल ५३ निवेदने प्रकल्पग्रस्तांनी सादर केली. याच निवेदनांच्या आधारे तत्कालीन पालकमंत्री, आमदार, आयुक्त व जिल्हा यंत्रणेमधील अधिकारी यांच्यासोबत जवळपास १५ बैठकी घेण्यात आल्या. प्रत्येक बैठकीत त्वरीत समस्या सोडविल्या जाईल अशी आश्वासने दिल्या गेली. परंतु अद्याप सुविधांची मात्र वानवाच आहे. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्वत: जिल्हा यंत्रणेला समस्या सोडविण्याकरिता वेळावेळी स्पष्ट निर्देश देवूनसुद्धा कोणतीही कार्यवाही झाली नाही. अति महत्वाच्या पाणीपुरवठा समस्येबाबतही संबंधित अधिकारी गांभीर्याने लक्ष देत नसल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहे. याबाबत वेळेवेळी नागरिकांनी पाठपुरावा केला. प्रत्येक वेळी टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे १० दिवसात समस्या सोडविण्याकरिता जिल्हा यंत्रणेकडून ठोस निर्णय न घेतल्यास हिवाळी अधिवेशन काळात तीव्र आंदोलन केल्याचे सांगण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर यांना पुनर्वसनग्रस्तांद्वारे निवेदन देण्यात आले.(शहर प्रतिनिधी)