शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन होऊनही नागरी सुविधांची वानवा

By admin | Updated: December 5, 2015 09:08 IST

सुकळी प्रकल्पांतर्गत बाधित नटाळा या गावाचे पुनर्वसन लघू पाटबंधारे विभागामार्फत २००७ मध्ये पिपरी (मेघे) वर्धा येथे करण्यात आले.

नटाळा प्रकल्पग्रस्तांची व्यथा : निवेदने, बैठका ठरल्या व्यर्थवर्धा : सुकळी प्रकल्पांतर्गत बाधित नटाळा या गावाचे पुनर्वसन लघू पाटबंधारे विभागामार्फत २००७ मध्ये पिपरी (मेघे) वर्धा येथे करण्यात आले. परंतु यंत्रणेमार्फत केलेल्या पुनर्वसनात महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तीचे पुनर्वसन अधिनियम १९९९ च्या कलम १० (३) च्या तरतुदीनुसार अद्याप त्यांना नागरी सुविधा पुरविण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करून नागरी सुविधा पुरविण्याची मागणी केलीनिवेदनानुसार २००८ ते २०१५ या कालावधीत विविध अधिकारी व पदाधिकाऱ्यांना तब्बल ५३ निवेदने प्रकल्पग्रस्तांनी सादर केली. याच निवेदनांच्या आधारे तत्कालीन पालकमंत्री, आमदार, आयुक्त व जिल्हा यंत्रणेमधील अधिकारी यांच्यासोबत जवळपास १५ बैठकी घेण्यात आल्या. प्रत्येक बैठकीत त्वरीत समस्या सोडविल्या जाईल अशी आश्वासने दिल्या गेली. परंतु अद्याप सुविधांची मात्र वानवाच आहे. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्वत: जिल्हा यंत्रणेला समस्या सोडविण्याकरिता वेळावेळी स्पष्ट निर्देश देवूनसुद्धा कोणतीही कार्यवाही झाली नाही. अति महत्वाच्या पाणीपुरवठा समस्येबाबतही संबंधित अधिकारी गांभीर्याने लक्ष देत नसल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहे. याबाबत वेळेवेळी नागरिकांनी पाठपुरावा केला. प्रत्येक वेळी टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे १० दिवसात समस्या सोडविण्याकरिता जिल्हा यंत्रणेकडून ठोस निर्णय न घेतल्यास हिवाळी अधिवेशन काळात तीव्र आंदोलन केल्याचे सांगण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर यांना पुनर्वसनग्रस्तांद्वारे निवेदन देण्यात आले.(शहर प्रतिनिधी)