शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
2
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
3
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
4
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
5
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
6
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
7
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
8
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
9
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
10
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
11
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
13
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
14
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
15
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
16
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
17
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
18
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
19
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
20
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
Daily Top 2Weekly Top 5

कडूलिंबावर वाळवीचे संकट

By admin | Updated: February 5, 2016 01:43 IST

पर्यावरण शुद्ध करणाऱ्या आणि प्राणवायू देणाऱ्या कडूलिंबाच्या झाडांवर सध्या वाळवीचे संकट निर्माण झाले आहे.

झाडे वाळताहेत : उपाययोजना गरजेच्यासेवाग्राम : पर्यावरण शुद्ध करणाऱ्या आणि प्राणवायू देणाऱ्या कडूलिंबाच्या झाडांवर सध्या वाळवीचे संकट निर्माण झाले आहे. यात मोठ्या प्रमाणात झाडे वाळण्याच्या मार्गावर असल्याचे दिसते. संबंधितांनी याकडे लक्ष देत ही झाडे वाचविणे गरजेचे झाले आहे.सेवाग्राम ते वर्धा व सेवाग्राम-हमदापूर या रस्त्यांच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात कडूलिंबाची झाडे आहेत. या झाडांना सध्या वाळवीने ग्रासल्याचे दिसून येते. बुध्यांपासूनच वाळवीने आक्रमण केले असून ती सुमारे सात ते आठ फुटापर्यंत पोहोचल्याचे दिसून येते. गत अनेक दशकांपासून ही झाडे वाटसरूंसाठी आश्रयस्थान होती. उन्ह, वारा, पावसापासून या झाडांनी संरक्षण दिले. शासन वा अन्य कुणी ही झाडे लावली असली तरी त्याचा लाभ अनेक अर्थाने नागरिकांना होत आहे. कडूलिंब अस्सल देशी असून आयुर्वेदात त्याची गणती व महत्त्व आहे. पारंपरिक पद्धतीने उपचार, सण, आरोग्य यात पाला, साल, काड्या, निंबोळ्या आदींचा उपयोग केला जातो. पर्यावरणाला व मानवासाठी उपयुक्त असे हे झाड असून मानवाच्या हव्यासापोटी नामशेष होत आहे. या झाडांची लागवडही होताना दिसत नाही. हे संकट कडूलिंबासाठी धोक्याचे ठरत असून संबंधितांनी उपाययोजना करणे गरजेचे आहे.(वार्ताहर)