शहरं
Join us  
Trending Stories
1
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
2
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
3
डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का! 'भारतातून मालाची आयात वाढवण्याचे पुतिन यांचे आदेश; पंतप्रधान मोदींचे कौतुकही केले
4
डॉक्टरांच्या खराब हँडरायटिंगवर हायकोर्टचा 'स्ट्राँग' डोस! म्हणाले, रुग्णांच्या आयुष्याशी खेळ...
5
टाटा मोटर्सचा IPO... दोन दिवसांनी कमाईची संधी, लिस्टिंग कधी, प्राईज बँड काय, सर्वकाही जाणून घ्या
6
"'युद्ध का डर...!'; आम्ही कागदी वाघ, तर मग नाटो कोण?" पुतिन यांचा अमेरिकेवर तगडा प्रहार, भारतासंदर्भातही स्पष्टच बोलले!
7
VIDEO : केएल राहुलनं शिट्टी मारत साजरी केली सेंच्युरी; जाणून घ्या त्यामागचं कारण
8
त्या' 11 संशयितांची कसून चौकशी अकोला, मुंबईचे पोलीस पथक परतवाड्यात दाखल, इंट्रोगेशन सुरू
9
अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद...
10
"तसेही आज तेच करावे लागले ना?"; भाजपने उद्धव ठाकरेंना डिवचले, दसरा मेळाव्यावरून हल्ला
11
Mirabai Chanu : मीराबाई चानूने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रचला इतिहास; १९९ किलो वजन उचलून जिंकलं सिल्व्हर मेडल
12
धक्कादायक! मुंबईतील २६/११ मधील हल्ल्यात NSG कमांडोने शौर्य दाखवले; आता गांजा तस्करीच्या आरोपाखाली अटक
13
"रावण वाईट नव्हता, थोडा खोडकर...", अभिनेत्रीची वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
14
Tragedy in Bihar: हृदयद्रावक घटना! वंदे भारत एक्सप्रेसच्या धडकेत ४ ठार; २ जण गंभीर जखमी
15
पुणे हादरले! टीव्ही बंद करण्यावरुन वाद, बापाची मुलाकडून हत्या; कोथरुडमधील घटना
16
टाटा मोटर्स वगळता विक्रीचा दबाव; जागतिक बाजारातील संमिश्र संकेतामुळे भारतीय बाजार रेड झोनमध्ये
17
मला पुरस्कार द्या...! पठ्ठ्याने फास्टॅग पास आल्यापासून २५ दिवसांत ११,००० किमी थार चालविली, वाचले एवढे रुपये...
18
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेसाठी अभिषेक शर्मा-तिलक वर्माची टीम इंडियात एन्ट्री
19
"सुशांतबद्दल सांगायचं तर आम्ही ३ वर्ष...", अभिनेत्याच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच व्यक्त झाल्या सविता प्रभुणे
20
IT क्षेत्रासाठी मोठा धक्का! TCS मधून १२,००० जणांना काढणार, कर्मचाऱ्यांसमोर दोनच पर्याय

रावण दहन करणाऱ्यांवर कारवाईची मागणी

By admin | Updated: October 5, 2016 01:44 IST

विजयादशमीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात ‘रावण दहन’ कार्यक्रम करण्यात येता. हा कार्यक्रम आदिवासी संस्कृतीचा अपमान असून....

आदिवासी विकास परिषदेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनवर्धा: विजयादशमीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात ‘रावण दहन’ कार्यक्रम करण्यात येता. हा कार्यक्रम आदिवासी संस्कृतीचा अपमान असून असा कार्यक्रम करणाऱ्यांवर कारवाईची मागणी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून केली आहे.या कार्यक्रमाला परवानगी देण्यास नकार देण्यासंदर्भात अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्यावतीने निवेदन देण्यात येते. तरीह जिल्ह्यात असे कार्यक्रम होतात. सदर कृत्य संविधान विरोधी असल्याचे म्हणत ‘रावण दहन’सारख्या कार्यक्रमाच्या आयोजकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी निवेदनातून केली आहे. या कार्यक्रमामुळे भारतीय दंड संहिता १८६० अंतर्गत कलम १५३, १५३ (अ), २९५, २९५ (अ) आणि २९८ नुसार तसेच मुंबई पोलीस अ‍ॅक्ट कलम १३१, १३४ आणि कलम १३५ चे उल्लंधन होत असतानाही सदर कार्यक्रम आयोजकांवर कारवाई होत नसल्याचा आरोपही आदिवासी परिषदेने केला आहे. यंदा निवेदनाची दखल घेत परवानगी देणाऱ्यांसह आयोजकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी आहे.(प्रतिनिधी)