शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
3
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
4
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीविनहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
5
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
6
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
7
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
8
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
9
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
10
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
11
"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत
12
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
13
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
14
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार
15
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
16
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
17
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
18
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
19
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
20
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप

दीनदयाल उपाध्याय योजनेत जिल्ह्याला ५५ कोटी

By admin | Updated: September 5, 2016 00:43 IST

विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी वीज क्षेत्रात पायाभूत सुविधा उभारणे अत्यंत गरजेचे झाले आहे.

वर्धा : विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी वीज क्षेत्रात पायाभूत सुविधा उभारणे अत्यंत गरजेचे झाले आहे. यासाठी केंद्र शासनामार्फत दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्याला ५५ कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याची माहिती राज्याचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. अटल सौर कृषी पंप योजनेंतर्गत राज्यातील पहिल्या सौर कृषीपंप उर्जीकरणाचा उद्घाटन कार्यक्रम कारंजा तालुक्यातील बोरगाव (ढोले) येथील देविदास रामधम यांच्या शेतात पार पडला. याप्रसंगी ना. बावनकुळे बोलत होते. पुढच्या ४० वर्षांत वर्धा जिल्ह्याला विजेची कमतरता भासणार नाही, अशा पध्दतीने वीज क्षेत्रात पायाभूत सुविधा उभारण्यासाठी ही योजना तयार करण्यात येत आहे. यामध्ये ३३ के.व्ही. सबस्टेशन, शेतकऱ्यांना शाश्वत वीज उपलब्ध करून देण्यासाठी कृषी फीडर, भूमिगत विद्युतीकरण, गावठाण फीडर यासर्व बाबींचा समावेश असणार आहे. यामुळे सर्वांना वीज उपलब्ध होईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. सर्वासाठी वीज उपलब्ध करून देण्याची शासनाची जबाबदारी आहे. यासाठी नवीन पायाभूत सुविधा निर्माण करावी लागत असून या कामाकरिता २५ हजार कोटी रुपये खर्च येणार असून याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. त्याचबरोबर राज्यातील जुन्या पायाभूत सुविधाच्या दुरुस्तीसाठी १० हजार कोटी रुपये खर्च येणार असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.(प्रतिनिधी)