शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
2
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
3
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
4
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
5
अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
6
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
7
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
8
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
9
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
10
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
11
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
12
IND vs NZ ODI : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत बुमराह–हार्दिकला विश्रांती; श्रेयस अय्यरचं काय?
13
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
14
बाजारात 'मंदीचा' सोमवार! सेन्सेक्स-निफ्टी धडाधड कोसळले; 'या' ५ कारणांमुळे घसरण
15
दीड लाख पगार अन् राहण्या-खाण्याची सोय! रशियात भारतीयांसाठी मोठी संधी, असे मिळवा वर्क परमिट
16
Prakash Mahajan: "भाजपच्या घराला दार नाही, फक्त पहारेकरी" प्रकाश महाजन यांचा घणाघात!
17
"आमिर खानचे पैसे माझे नाहीत..."; बॉलिवूडपासून दूर असलेला इमरान खान सापडलेला आर्थिक संकटात, म्हणाला...
18
आता शिक्षक करणार भटक्या कुत्र्यांची मोजणी, ‘या’ राज्यातील सरकारने दिले आदेश
19
मराठी अभिनेत्री लढवणार मुंबई महापालिकेची निवडणूक, निशा परुळेकरला भाजपाकडून मिळालं तिकीट
20
आता केवळ २ दिवस शिल्लक, PAN Aadhaar लवकर लिंक करा; अन्यथा होईल मोठी डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

द्राक्षबागा धोक्यात...

By admin | Updated: May 31, 2016 00:30 IST

कवठेमहांकाळ तालुक्यात चित्र : पाणीटंचाईचे संकट

घाटनांद्रे : कवठेमहांकाळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी नगदी पीक म्हणून द्राक्ष लागवडीला पसंती दिल्यानंतर तालुक्यात हळूहळू द्राक्ष बागायत क्षेत्र वाढले. हळूहळू शेतकरी निर्यातक्षम द्राक्षेही पिकवू लागला. त्याला युरोपात तसेच आखाती देशातही चांगला भाव मिळून मागणी वाढू लागली. त्यामुळे तालुक्यात द्राक्ष क्षेत्रही वाढले. पण गेल्या काही वर्षांपासून सतत कमी पडणाऱ्या पावसामुळे व हवामानाच्या लहरीपणामुळे या द्राक्ष बागायत क्षेत्राला फटका बसत आहे.बागायत क्षेत्रही घटण्यास सुरुवात झाली आहे. सततच्या दुष्काळ व सध्या पाणी टंचाईमुळे द्राक्षबागा करपू लागल्या आहेत. त्यातच हवामानाच्या हलरीपणाचा फटकाही द्राक्षबागेला बसत आहे. रोगांचे अतिक्रमण हटविण्यासाठी महागडी औषधे वापरावी लागत असून, शेतकऱ्यांना हवामानाचा वेध घेत औषधे सोबत घेऊन बागेत थांबावे लागत आहे. दुष्काळामुळे टॅँकरने पाणी देऊन बागा जगविल्या जात आहेत. तसेच भरमसाठ रोजंदारी देऊन कामगार बागेत कामाला आणावे लागतात. १२ महिने २४ तास राबूनही द्राक्षाचे दर हे परप्रांतीय दलाल ठरवित असून, ते द्राक्षाला गोडीच नाही, रंग आला नाही, अशी विविध कारणे सांगून ते दर पाडत असतात. त्यामुळे महागडी बियाणे, खते, औषधे, टॅँकरने घातलेल्या पाण्याचा खर्च तसेच रोजंदारीवर होणारा खर्च यातून १०० टक्के नफा मिळेलच असे नाही. खर्च जाता पदरात काही पडेल, याची खात्रीही नाही.कमी पावसाने कूपनलिका, विहिरींनीही तळ गाठला आहे. द्राक्षबागा जतन करण्यासाठी टॅँकरने पाणी आणावे लागत असून, काही शेतकरी आर्थिक भुर्दंड सोसून दुसऱ्या ठिकाणी कूपनलिका खोदत आहेत. सगळीकडे कूपनलिका यंत्रांची घरघर ऐकू येत आहे. कूपनलिका खोदण्यासाठी पंधरा-पंधरा दिवस थांबावे लागत आहे. परंतु ज्या बळिराजाची आर्थिक स्थिती नाजूक आहे, अशांवर बागा सोडून देण्याची वेळ प्रशासनाने आणली आहे. (वार्ताहर) योजना : कागदावरतालुक्यातील काही भागात जलसिंचनाचे काम झाले आहे. सध्या म्हैसाळ योजनेत आवर्तनही चालू आहे. त्याचा काही भागाला लाभ होईल, परंतु तालुक्यातील बराच भाग अद्यापही सिंचन योजनेपासून वंचित आहे. तेथे ना म्हैसाळ योजना, ना टेंभू योजना. तेथील योजना या फक्त कागदावरच आहेत.