शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

जलपातळी खालावल्याने शेतातील पीक वाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 22:28 IST

यंदाच्या वर्षी भूगर्भातील पाणी पातळी झपाट्याने खाली गेल्याने सध्या भाजीपाला व फळ उत्पादक शेतकऱ्यांना याचा चांगलाच आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. इतकेच नव्हे तर केळी, मिरची व टोम्याटो आदी पिकांची झाडे पाण्याअभावी करपत आहे.

ठळक मुद्देकेळी, मिरची व टमाटर पीक करपले : शेतकऱ्याला फटका

लोकमत न्यूज नेटवर्करोहणा : यंदाच्या वर्षी भूगर्भातील पाणी पातळी झपाट्याने खाली गेल्याने सध्या भाजीपाला व फळ उत्पादक शेतकऱ्यांना याचा चांगलाच आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. इतकेच नव्हे तर केळी, मिरची व टोम्याटो आदी पिकांची झाडे पाण्याअभावी करपत आहे. त्यामुळे कृषी विभागाने शेतकºयांना योग्य मार्गदर्शन करण्याची गरज असून तशी मागणी आहे.नजीकच्या चोरआंबा येथील राजेंद्र भालचंद्र माळोदे यांच्याकडे दहा एकर शेती आहे. त्यांनी शेतात विहीरही खोदली. परंतु, उन्हाळ्याच्या दिवसात पिकांना पाणी देण्यासाठी विहिरीत मुबलक पाणी राहत नसल्याने पाच वर्षांपूर्वी शेतातच बोअरवेल करण्यात आली. याच बोअरवेलचा आधार सदर शेतकºयाला उन्हाळी पीक घेण्यासाठी रहायला. परंतु, यंदा तीही जानेवारीतच कोरडी झाल्याने शेतातील उभे मिरची, केळी व टमाटरचे पीक करपले.यात त्यांचे सुमारे २० लाखांचे नुकसान झाले. इतकेच नव्हे तर बोअरवेल कोरडी झाल्याने या शेतकºयाने शेतातच तीन ठिकाणी नव्याने ५०० फुटांपर्यंत बोअरवेल केली; पण तीनही बोअरवेलला पाणीच लागले नसल्याने शेतकरी माळोदे हे आर्थिक संकटात सापडले आहेत. पाणी टंचाईच्या झळा सोसणाºया हवालदिल शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने शासकीय मदत जाहीर करण्याची गरज आहे.माळोदे हे प्रयोगशील अन् प्रगतीशील शेतकरीशेतकरी माळोदे यांनी मूलांच्या मदतीने परंपरागत शेतीला फाटा देत केळी, मिरची, हळद, टमाटर उत्पादनावर भर दिली. त्यांच्या या प्रयोगामुळे यांना परिसरात प्रगतीशिल शेतकरी म्हणूनच नवी ओळख मिळाली; पण पाणीटंचाईमुळे यांना यंदा मोठा फटका बसला आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती