शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
2
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
3
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
4
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
5
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
6
Shirdi Sai Baba Donation : आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ
7
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
8
दोन पतींना सोडले, तिसऱ्यासोबत लिव्ह इन; रात्री एकत्र मद्यपान केले, त्यानंतर घडलं भयंकर...  
9
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
10
जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबांमध्ये अंबानी कोणत्या स्थानावर? जाणून घ्या कोणाकडे किती पैसे?
11
Crime: नेमबाजी स्पर्धेसाठी गेलेल्या महिला खेळाडूवर बलात्कार; पीडितेच्या मैत्रिणीसह तिघांना अटक
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
14
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
15
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
16
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
17
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
18
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
19
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
20
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
Daily Top 2Weekly Top 5

जलपातळी खालावल्याने शेतातील पीक वाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 22:28 IST

यंदाच्या वर्षी भूगर्भातील पाणी पातळी झपाट्याने खाली गेल्याने सध्या भाजीपाला व फळ उत्पादक शेतकऱ्यांना याचा चांगलाच आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. इतकेच नव्हे तर केळी, मिरची व टोम्याटो आदी पिकांची झाडे पाण्याअभावी करपत आहे.

ठळक मुद्देकेळी, मिरची व टमाटर पीक करपले : शेतकऱ्याला फटका

लोकमत न्यूज नेटवर्करोहणा : यंदाच्या वर्षी भूगर्भातील पाणी पातळी झपाट्याने खाली गेल्याने सध्या भाजीपाला व फळ उत्पादक शेतकऱ्यांना याचा चांगलाच आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. इतकेच नव्हे तर केळी, मिरची व टोम्याटो आदी पिकांची झाडे पाण्याअभावी करपत आहे. त्यामुळे कृषी विभागाने शेतकºयांना योग्य मार्गदर्शन करण्याची गरज असून तशी मागणी आहे.नजीकच्या चोरआंबा येथील राजेंद्र भालचंद्र माळोदे यांच्याकडे दहा एकर शेती आहे. त्यांनी शेतात विहीरही खोदली. परंतु, उन्हाळ्याच्या दिवसात पिकांना पाणी देण्यासाठी विहिरीत मुबलक पाणी राहत नसल्याने पाच वर्षांपूर्वी शेतातच बोअरवेल करण्यात आली. याच बोअरवेलचा आधार सदर शेतकºयाला उन्हाळी पीक घेण्यासाठी रहायला. परंतु, यंदा तीही जानेवारीतच कोरडी झाल्याने शेतातील उभे मिरची, केळी व टमाटरचे पीक करपले.यात त्यांचे सुमारे २० लाखांचे नुकसान झाले. इतकेच नव्हे तर बोअरवेल कोरडी झाल्याने या शेतकºयाने शेतातच तीन ठिकाणी नव्याने ५०० फुटांपर्यंत बोअरवेल केली; पण तीनही बोअरवेलला पाणीच लागले नसल्याने शेतकरी माळोदे हे आर्थिक संकटात सापडले आहेत. पाणी टंचाईच्या झळा सोसणाºया हवालदिल शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने शासकीय मदत जाहीर करण्याची गरज आहे.माळोदे हे प्रयोगशील अन् प्रगतीशील शेतकरीशेतकरी माळोदे यांनी मूलांच्या मदतीने परंपरागत शेतीला फाटा देत केळी, मिरची, हळद, टमाटर उत्पादनावर भर दिली. त्यांच्या या प्रयोगामुळे यांना परिसरात प्रगतीशिल शेतकरी म्हणूनच नवी ओळख मिळाली; पण पाणीटंचाईमुळे यांना यंदा मोठा फटका बसला आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती