शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
3
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
4
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
5
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
6
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
7
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
8
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
9
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
10
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
11
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
12
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
13
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
14
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
15
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
16
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
17
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
18
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
19
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
20
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
Daily Top 2Weekly Top 5

शुद्धतेचा मापदंड म्हणजे वर्धेतील गोरस भंडार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 16:59 IST

१९३९ मध्ये महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे आणि जमनालाल बजाज यांनी गो-दुग्ध उत्पादक सहकारी संघ म्हणजेच गोरस भंडारची स्थापना केली. गोवंशाची देशाला असणारी गरज त्यांनी त्यावेळीच ओळखली होती.

ठळक मुद्दे७८ वर्षांची वाटचाल गोरसपाकाला विदेशातून मागणी

श्रेया केने।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : १९३९ मध्ये महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे आणि जमनालाल बजाज यांनी गो-दुग्ध उत्पादक सहकारी संघ म्हणजेच गोरस भंडारची स्थापना केली. गोवंशाची देशाला असणारी गरज त्यांनी त्यावेळीच ओळखली होती.आज या संस्थेची वार्षिक उलाढाल २६ कोटींच्या घरात आहे. १८० हून अधिक जणांना प्रत्यक्ष रोजगार मिळवून दिला असून दिवसाला १० हजार लीटर दूध उत्पादित केले जाते. यापैकी ४ हजार लीटर कच्च्या दुधाची विक्री करुन उर्वरीत दुधापासून विविध उत्पादन संस्था परिसरात तयार करतात. येथे स्वच्छता ठेवण्याकडे व्यवस्थापनाचा कटाक्ष असतो.गोरस भंडार संस्थेकडून दुग्ध उत्पादनासह दुग्धजन्य पदार्थाची निर्मिती केली जाते. यात गोरसपाक, पेढे, बासुंदी, श्रीखंड व विविध बेकरी उत्पादनांचा समावेश आहे. गोरसपाक हे एक प्रकारची ‘कुकीज’ असून वैशिष्टपूर्ण चवीमुळे गोरसपाकची महती भारताबाहेर पोहचली आहे. विदेशात राहणाºया नातेवाईकांकडून आलेल्या खास मागणीमुळे गोरसपाक विदेशात पोहचला. याशिवाय पुणे, मुंबई, दिल्ली येथील आप्तेष्टांसाठी गोरसपाक हा ‘खाऊ’ म्हणून नेल्या जातो. वर्धेत आल्यावर राजकीय नेत्यांनाही ‘गोरसपाक’ हा चाखायचा असतोच.आमचे प्रत्येक उत्पादन शंभर टक्के शुद्ध असावे यावर आमचा भर असतो. देशी गायीची संख्या रोडावत असून याकरिता प्रशासनाने सकारात्मक धोरण राबविण्याची गरज आहे. शेतकºयांना सबसिडीवर पशुआहार उपलब्ध करुन देण्याची गरज आहे.माधव कडू, व्यवस्थापक, गो दुग्ध उत्पादक सहकारी संघ, वर्धा.