शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
4
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
5
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
6
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
7
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
8
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
9
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
10
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
11
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
12
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
13
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
14
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
15
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
16
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
17
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
18
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
19
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
20
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा

शुद्धतेचा मापदंड म्हणजे वर्धेतील गोरस भंडार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 16:59 IST

१९३९ मध्ये महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे आणि जमनालाल बजाज यांनी गो-दुग्ध उत्पादक सहकारी संघ म्हणजेच गोरस भंडारची स्थापना केली. गोवंशाची देशाला असणारी गरज त्यांनी त्यावेळीच ओळखली होती.

ठळक मुद्दे७८ वर्षांची वाटचाल गोरसपाकाला विदेशातून मागणी

श्रेया केने।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : १९३९ मध्ये महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे आणि जमनालाल बजाज यांनी गो-दुग्ध उत्पादक सहकारी संघ म्हणजेच गोरस भंडारची स्थापना केली. गोवंशाची देशाला असणारी गरज त्यांनी त्यावेळीच ओळखली होती.आज या संस्थेची वार्षिक उलाढाल २६ कोटींच्या घरात आहे. १८० हून अधिक जणांना प्रत्यक्ष रोजगार मिळवून दिला असून दिवसाला १० हजार लीटर दूध उत्पादित केले जाते. यापैकी ४ हजार लीटर कच्च्या दुधाची विक्री करुन उर्वरीत दुधापासून विविध उत्पादन संस्था परिसरात तयार करतात. येथे स्वच्छता ठेवण्याकडे व्यवस्थापनाचा कटाक्ष असतो.गोरस भंडार संस्थेकडून दुग्ध उत्पादनासह दुग्धजन्य पदार्थाची निर्मिती केली जाते. यात गोरसपाक, पेढे, बासुंदी, श्रीखंड व विविध बेकरी उत्पादनांचा समावेश आहे. गोरसपाक हे एक प्रकारची ‘कुकीज’ असून वैशिष्टपूर्ण चवीमुळे गोरसपाकची महती भारताबाहेर पोहचली आहे. विदेशात राहणाºया नातेवाईकांकडून आलेल्या खास मागणीमुळे गोरसपाक विदेशात पोहचला. याशिवाय पुणे, मुंबई, दिल्ली येथील आप्तेष्टांसाठी गोरसपाक हा ‘खाऊ’ म्हणून नेल्या जातो. वर्धेत आल्यावर राजकीय नेत्यांनाही ‘गोरसपाक’ हा चाखायचा असतोच.आमचे प्रत्येक उत्पादन शंभर टक्के शुद्ध असावे यावर आमचा भर असतो. देशी गायीची संख्या रोडावत असून याकरिता प्रशासनाने सकारात्मक धोरण राबविण्याची गरज आहे. शेतकºयांना सबसिडीवर पशुआहार उपलब्ध करुन देण्याची गरज आहे.माधव कडू, व्यवस्थापक, गो दुग्ध उत्पादक सहकारी संघ, वर्धा.